khabarbat

khabarbat logo

Join Us

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Bank strike : महाराष्ट्र बँकेचे दरवाजे ९, १० फेब्रुवारीला बंद राहणार

औरंगाबाद : नोकर भरती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची द्विपक्षीय वाटाघाटीतून सोडवणूक करण्याच्या मुद्यावर भर देत महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी पुन्हा ९ आणि १० फेब्रुवारी रोजी संपावर जात आहेत. यापूर्वी १६ आणि २७ जानेवारी रोजी महाबँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. आज का व्हाट्सएप स्टेटस। कृपया सभी रखे।Today's WhatsApp status pic.twitter.com/SlMkRVzc4c — Devidas Tuljapurkar

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर… काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ? पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून आज घोषित करण्यात आले. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे राज्यगीत लागू करण्यात येणार आहे. शाहीर साबळे यांनी

मराठवाड्यातील रब्बी माव्याच्या तोंडी; विदर्भात होणार अवकाळी पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील रब्बीचे पीक अडचणीत आले आहे. विशेषत: राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर मावा किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस

Love jihad विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते सामील झाले होते. मुंबईतील शिवाजी पार्कवरील मोर्चात भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ सहभागी झाले. या आहेत मागण्या?

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वेगळी चूल मांडणार ?

पुणे : राज्यात भाजपला रोखण्यासाठी अखेर महाविकास आघाडीने कंबर कसली अशी चिन्हे दिसत आहेत. तथापि, विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणूका एकत्र लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे ३ पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असा मुध्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. मागील काळात राज्यातील सर्व निवडणुका मविआ आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र आता

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन

न्यायाधीशांवर आरोपीने भिरकावली चप्पल

नांदेड : न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. हा प्रकार बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात जिल्हा न्यायालयात घडला. मकोकातील आरोपी दत्ता हरी हंबर्डे (रा. विष्णुपुरी) याने दरोड्यातील सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी. बांगर यांच्या पुढे गुन्ह्यातील साक्षी सुरू असताना जवळील चप्पल शर्टात घेऊन आला असता त्यांच्या दिशेने फेकली

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी

अधिक बातम्या

Bank strike : महाराष्ट्र बँकेचे दरवाजे ९, १० फेब्रुवारीला बंद राहणार

औरंगाबाद : नोकर भरती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची द्विपक्षीय वाटाघाटीतून सोडवणूक करण्याच्या मुद्यावर भर देत महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी पुन्हा ९ आणि १० फेब्रुवारी रोजी संपावर जात आहेत. यापूर्वी १६ आणि २७ जानेवारी रोजी महाबँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. आज का व्हाट्सएप स्टेटस। कृपया सभी रखे।Today's WhatsApp status pic.twitter.com/SlMkRVzc4c — Devidas Tuljapurkar

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर… काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ? पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून आज घोषित करण्यात आले. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे राज्यगीत लागू करण्यात येणार आहे. शाहीर साबळे यांनी

मराठवाड्यातील रब्बी माव्याच्या तोंडी; विदर्भात होणार अवकाळी पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील रब्बीचे पीक अडचणीत आले आहे. विशेषत: राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर मावा किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस

Love jihad विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते सामील झाले होते. मुंबईतील शिवाजी पार्कवरील मोर्चात भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ सहभागी झाले. या आहेत मागण्या?

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वेगळी चूल मांडणार ?

पुणे : राज्यात भाजपला रोखण्यासाठी अखेर महाविकास आघाडीने कंबर कसली अशी चिन्हे दिसत आहेत. तथापि, विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणूका एकत्र लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे ३ पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असा मुध्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. मागील काळात राज्यातील सर्व निवडणुका मविआ आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र आता

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन

न्यायाधीशांवर आरोपीने भिरकावली चप्पल

नांदेड : न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. हा प्रकार बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात जिल्हा न्यायालयात घडला. मकोकातील आरोपी दत्ता हरी हंबर्डे (रा. विष्णुपुरी) याने दरोड्यातील सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी. बांगर यांच्या पुढे गुन्ह्यातील साक्षी सुरू असताना जवळील चप्पल शर्टात घेऊन आला असता त्यांच्या दिशेने फेकली

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी

अन्य बातम्या