khabarbat

khabarbat logo

Join Us

महाराष्ट्र

महाराष्ट्र

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास

maharashtra cabinet expansion

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

  होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या

NCP leader jayant patil

NCP : जयंत पाटील म्हणाले, जातीनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे

12th student

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा

uddhav thakery given speech at public meeting at Nanded

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा

shivsena MLA

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संदर्भात सुमारे १२ वर्षांपुर्वी माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने काही मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित माळीण (२०१४) पाठोपाठ तळिये (२०२१) आणि इर्शाळवाडी (२०२३) सारख्या घटना घडल्या नसत्या. १२ वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली. मात्र या साऱ्याचे आर्थिक हितसंबंध सारखे असल्याने माधवराव

अधिक बातम्या

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास

maharashtra cabinet expansion

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

  होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या

NCP leader jayant patil

NCP : जयंत पाटील म्हणाले, जातीनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे

12th student

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा

uddhav thakery given speech at public meeting at Nanded

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा

shivsena MLA

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संदर्भात सुमारे १२ वर्षांपुर्वी माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने काही मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित माळीण (२०१४) पाठोपाठ तळिये (२०२१) आणि इर्शाळवाडी (२०२३) सारख्या घटना घडल्या नसत्या. १२ वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली. मात्र या साऱ्याचे आर्थिक हितसंबंध सारखे असल्याने माधवराव

अन्य बातम्या