khabarbat

khabarbat logo

Join Us

महाराष्ट्र

महाराष्ट्र

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत.

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

  नंदुरबार : आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने शोधून काढली. ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओसह संबंधित तक्रार कंपनीकडे पाठवली. Apple च्या अधिकाऱ्यानी त्रुटी मान्य करीत ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ओमला (१३.५ हजार डॉलर) ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे. ओम हा

HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक

  परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ

ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने तशी तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, राज्य सरकारने वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच ऍडव्हान्स

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

  औरंगाबाद : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांनीच आघाडी उघडली आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम न करण्याचेही सूतोवाच केले होते. यानंतर प्रदेश काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान,

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला !

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे ४ आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालेल. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईल; मात्र पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही होईल. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही

त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फाचा बनाव उघड, देवस्थान समितीने केली तक्रार

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. महादेवाच्या पिंडीवर जमा झालेला तो बर्फ म्हणजे बनाव होता असे उघडकीस आले आहे. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. र्त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीभोवती बर्फ जमा झाल्याचे सांगत सुशांत तुंगार या पूजाऱ्याने सोशल मीडियावर २०२२ साली

अधिक बातम्या

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत.

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

  नंदुरबार : आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने शोधून काढली. ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओसह संबंधित तक्रार कंपनीकडे पाठवली. Apple च्या अधिकाऱ्यानी त्रुटी मान्य करीत ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ओमला (१३.५ हजार डॉलर) ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे. ओम हा

HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक

  परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ

ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने तशी तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, राज्य सरकारने वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच ऍडव्हान्स

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

  औरंगाबाद : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांनीच आघाडी उघडली आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम न करण्याचेही सूतोवाच केले होते. यानंतर प्रदेश काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान,

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला !

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे ४ आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालेल. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईल; मात्र पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही होईल. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही

त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फाचा बनाव उघड, देवस्थान समितीने केली तक्रार

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. महादेवाच्या पिंडीवर जमा झालेला तो बर्फ म्हणजे बनाव होता असे उघडकीस आले आहे. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. र्त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीभोवती बर्फ जमा झाल्याचे सांगत सुशांत तुंगार या पूजाऱ्याने सोशल मीडियावर २०२२ साली

अन्य बातम्या