khabarbat

khabarbat logo

Join Us

महाराष्ट्र

महाराष्ट्र

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत.

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

  नंदुरबार : आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने शोधून काढली. ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओसह संबंधित तक्रार कंपनीकडे पाठवली. Apple च्या अधिकाऱ्यानी त्रुटी मान्य करीत ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ओमला (१३.५ हजार डॉलर) ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे. ओम हा

HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक

  परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ

ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने तशी तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, राज्य सरकारने वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच ऍडव्हान्स

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला

अधिक बातम्या

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत.

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

  नंदुरबार : आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने शोधून काढली. ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओसह संबंधित तक्रार कंपनीकडे पाठवली. Apple च्या अधिकाऱ्यानी त्रुटी मान्य करीत ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ओमला (१३.५ हजार डॉलर) ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे. ओम हा

HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक

  परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ

ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने तशी तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, राज्य सरकारने वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच ऍडव्हान्स

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला

अन्य बातम्या