khabarbat

ब्लॉग

ब्लॉग

Newzealand : PM जसिंडाचा अद्भुत ब्रेक !

न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन… का आणि केंव्हा थांबता आलं पाहिजे, हे पुढील कित्येक वर्षे लक्षात राहील असं, विलक्षण उदाहरण आहे ! कोरोना महामारीच्या काळात सर्वात कडक नियम करून साऱ्या न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचा आत्ताचा अद्भुत निर्णय समस्त लोकांना प्रभावित करणारा ठरावा, याच साठी हा लेखन प्रपंच

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम आखला आहे. अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी व तिच्या उपनद्या (मराठवाडा), कृष्णा, भीमा व तिच्या उपनद्या (पश्चिम महाराष्ट्र), नाग व अन्य नद्या (विदर्भ), पंचगंगा (दक्षिण महाराष्ट्र) अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. या प्रत्येक नदीची काही

Dhondge : केशवाय नम:

काळाला हरवून ‘मन्याड खोऱ्यातील ढाण्या वाघ’, शतक पूर्ण करून आपल्या कर्तृत्त्वाची पाऊले उमटवून गेला आहे… उद्धवराव पाटील गेले… दि. बा. गेले… दत्ता पाटील गेले… एन. डी. गेले, गणपतराव गेले… आता केशवरावही गेले… शे. का. पक्षाची धग आणि रग जणू काळाने हिरावून नेली आहे. असे नेते आता पुन्हा होणार नाहीत.  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भाई

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

‘अमेरिका प्रगत आहे म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत; तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे ‘ हे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे लाडके वाक्य देशातील, राज्यातील नेते सातत्याने भाषणात वापरतात. बहुतांश पाश्चात्य देशातील रस्ते दर्जेदार असण्याची २ प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे देशाच्या विकासातील रस्त्यांचे महत्व जाणून प्रत्येक रस्ता हा दर्जेदार निर्माण

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव

Newzealand : PM जसिंडाचा अद्भुत ब्रेक !

न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन… का आणि केंव्हा थांबता आलं पाहिजे, हे पुढील कित्येक वर्षे लक्षात राहील असं, विलक्षण उदाहरण आहे ! कोरोना महामारीच्या काळात सर्वात कडक नियम करून साऱ्या न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचा आत्ताचा अद्भुत निर्णय समस्त लोकांना प्रभावित करणारा ठरावा, याच साठी हा लेखन प्रपंच

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम आखला आहे. अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी व तिच्या उपनद्या (मराठवाडा), कृष्णा, भीमा व तिच्या उपनद्या (पश्चिम महाराष्ट्र), नाग व अन्य नद्या (विदर्भ), पंचगंगा (दक्षिण महाराष्ट्र) अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. या प्रत्येक नदीची काही

Dhondge : केशवाय नम:

काळाला हरवून ‘मन्याड खोऱ्यातील ढाण्या वाघ’, शतक पूर्ण करून आपल्या कर्तृत्त्वाची पाऊले उमटवून गेला आहे… उद्धवराव पाटील गेले… दि. बा. गेले… दत्ता पाटील गेले… एन. डी. गेले, गणपतराव गेले… आता केशवरावही गेले… शे. का. पक्षाची धग आणि रग जणू काळाने हिरावून नेली आहे. असे नेते आता पुन्हा होणार नाहीत.  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भाई

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

‘अमेरिका प्रगत आहे म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत; तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे ‘ हे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे लाडके वाक्य देशातील, राज्यातील नेते सातत्याने भाषणात वापरतात. बहुतांश पाश्चात्य देशातील रस्ते दर्जेदार असण्याची २ प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे देशाच्या विकासातील रस्त्यांचे महत्व जाणून प्रत्येक रस्ता हा दर्जेदार निर्माण

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव

अन्य बातम्या

Translate »