khabarbat

ब्लॉग

ब्लॉग

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

‘अमेरिका प्रगत आहे म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत; तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे ‘ हे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे लाडके वाक्य देशातील, राज्यातील नेते सातत्याने भाषणात वापरतात. बहुतांश पाश्चात्य देशातील रस्ते दर्जेदार असण्याची २ प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे देशाच्या विकासातील रस्त्यांचे महत्व जाणून प्रत्येक रस्ता हा दर्जेदार निर्माण

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव

T20 World Cup 2022: सरावानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा टी20 सामना बघायला टीम इंडिया, समोर आले फोटो

T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला असून सरावासोबत टीम इंडिया एन्जॉय करतानाही दिसत आहे. Source

रस्ते खुदाई टाळण्यासाठी “युटिलिटी डक्ट” अनिवार्य!

‘अमेरिका प्रगत आहे म्हणून तिथले महामार्ग उत्तम नाहीत; तर तिथले महामार्ग उत्तम आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे ‘ हे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे लाडके वाक्य देशातील, राज्यातील नेते सातत्याने भाषणात वापरतात. बहुतांश पाश्चात्य देशातील रस्ते दर्जेदार असण्याची २ प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे देशाच्या विकासातील रस्त्यांचे महत्व जाणून प्रत्येक रस्ता हा दर्जेदार निर्माण

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव

T20 World Cup 2022: सरावानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा टी20 सामना बघायला टीम इंडिया, समोर आले फोटो

T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला असून सरावासोबत टीम इंडिया एन्जॉय करतानाही दिसत आहे. Source

अन्य बातम्या

Translate »
18:06