River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम आखला आहे. अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी व तिच्या उपनद्या (मराठवाडा), कृष्णा, भीमा व तिच्या उपनद्या (पश्चिम महाराष्ट्र), नाग व अन्य नद्या (विदर्भ), पंचगंगा (दक्षिण महाराष्ट्र) अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. या प्रत्येक नदीची काही…

job : BSF मध्ये थेट भरती; १ लाख रुपये पगार

job : BSF मध्ये थेट भरती; १ लाख रुपये पगार

सीमा सुरक्षा दलाने व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडेंट) ग्रुप A पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. साधारण २० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी ९ जानेवारीच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. पदनाम : व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२३ एकूण जागा – २० वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला ५६,१०० रुपयांपासून…

job : १२ वी पास उमेदवारांची भरती; मिळणार केंद्र सरकारची नोकरी

job : १२ वी पास उमेदवारांची भरती; मिळणार केंद्र सरकारची नोकरी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने २४३ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी, पॅरामेडिकल नर्स, फार्मासिस्ट, असिस्टंट ग्रेड-I आणि स्टेनो ग्रेड-I पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर अधिसूचना पाहू शकता. काक्रापार गुजरात येथे २४३ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी, पॅरामेडिकल, असिस्टंट ग्रेड-1 आणि स्टेनो ग्रेड-1 पदे भरण्यासाठी भारतीय न्यूक्लियर…

खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

औरंगाबाद I जम्मू-काश्मीरमध्ये सध्या यंदाच्या मोसमातील छान बर्फवृष्टी होत असून इथले वातावरण पर्यटकांना भुरळ घालणारे बनले आहे. या वातावरणाच्या मोहात आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील पडले आहेत. इथल्या बर्फवृष्टीमध्ये गुडूप झालेल्या श्रीनगर रेल्वे स्टेशनचे काही फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.  https://khabarbat.com साठी पाठवलेल्या त्यांच्या या पोस्टची सध्या खूपच चर्चा आहे. जम्मू-कश्मीरच्या बनिहालपासून बडगामपर्यंतचा…

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा…

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक,…

Dhondge : केशवाय नम:

Dhondge : केशवाय नम:

काळाला हरवून ‘मन्याड खोऱ्यातील ढाण्या वाघ’, शतक पूर्ण करून आपल्या कर्तृत्त्वाची पाऊले उमटवून गेला आहे… उद्धवराव पाटील गेले… दि. बा. गेले… दत्ता पाटील गेले… एन. डी. गेले, गणपतराव गेले… आता केशवरावही गेले… शे. का. पक्षाची धग आणि रग जणू काळाने हिरावून नेली आहे. असे नेते आता पुन्हा होणार नाहीत.  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भाई…

job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

job : राज्य शासनाच्या माहिती विभागात भरती

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील माहिती व जनसंपर्क महासंचालनामधील खालील पदांसाठी पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदनाम : सहाय्यक संचालक (माहिती) / अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी, गट -ब पदसंख्या – २६ पदनाम : उप संचालक (माहिती), गट -अ (वरिष्ठ) पदसंख्या : २ पदनाम : वरिष्ठ सहाय्यक संचालक…

Telecom : कर्जबाजारी टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ अटळ

Telecom : कर्जबाजारी टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ अटळ

जागतिक मंदीचा पहिला फटका नेटकऱ्याना बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अवाढव्य कर्जाचा डोलारा सांभाळताना Telecom कंपन्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे बहुतेक साऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या Terrif plan ( प्लॅनच्या दरात) मध्ये वाढ करण्याचा पवित्रा घेतला आहे. परिणामी, आता तुमचे मोबाइलवर बोलणे, डेटा वापरणे महागडे होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ५ जी स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज…

चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

चला ! मंदीचा पाळणा हलला; आता नोकरी-धंदा सांभाळा…

नवी दिल्ली I २०१२, २०१४, २०२२ मधील मंदी आणि २०१९ पासून घोंघावत असलेले कोरोनाचे सावट यामुळे जगभर महागाई, नोकर कपात, कर्जावरील वाढते व्याजदर अशा अनंत अडचणी सामान्य नागरिकांसमोर उभ्या ठाकल्या. आर्थिक नाकेबंदी सारख्या कैक संकटांना तोंड देत अखेर साऱ्या जगाने २०२३ गाठले. नव्या वर्षाचे साऱ्या जगाने जल्लोषात स्वागत केले खरे पण, २०२३ धोक्याचे असल्याचा इशारा…