मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार : अजित पवारांचे संकेत

मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार : अजित पवारांचे संकेत

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी तयारीला लागावे, नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी आपण जमलो आहोत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ठाणे येथील मेळाव्यात केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर वयाच्या…

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत…

नवाब मलिक धर्मसंकटात; फडणवीसांची गोची, तर अजित दादांसमोर पेच!

नवाब मलिक धर्मसंकटात; फडणवीसांची गोची, तर अजित दादांसमोर पेच!

  राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून आजारपणाच्या कारणावरून जामिनावर सुटका झाली आणि ते नागपूर ला हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाले. मात्र ते विधानसभा सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसल्याने एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे याबाबत विधानसभा सभागृहात कुणी माहिती विचारली नाही. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उपस्थितीचा…

Onion hike : कांद्याच्या भावाचा सोमवारी दिल्लीत होणार फैसला

Onion hike : कांद्याच्या भावाचा सोमवारी दिल्लीत होणार फैसला

अवकाळी पावसाने कांदा आडवा, निर्यात बंदीने शेतकरी बेजार गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक शेतातच आडवे झाले. परिणामी बाजारात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत, असा अंदाज व्यापा-यांनी वर्तविला. याशिवाय डाळी, कडधान्ये, दैनंदिन वापरासाठी लागणारा भाजीपाला, यावर देखील अवकाळी पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. कांद्याची टंचाई भरून काढण्यासाठी परदेशातील कांद्याची…

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव…

PM मोदीच पुन्हा ग्लोबल लिडर, जगातील प्रसिद्ध २२ नेत्यांमध्ये सर्वाधिक ७६% मते!

PM मोदीच पुन्हा ग्लोबल लिडर, जगातील प्रसिद्ध २२ नेत्यांमध्ये सर्वाधिक ७६% मते!

  मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ग्लोबल लीडर (global leader approval) मान्यता यादीमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. जगभरातील २२ प्रसिद्ध नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वाधिक ७६ टक्के मते मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचेही…

Kim Jong Un Crying : हुकूमशहा किम जोंग महिलांसमोर रडला !

Kim Jong Un Crying : हुकूमशहा किम जोंग महिलांसमोर रडला !

  देशातील महिलांना केले आणखी मुले जन्माला घालण्याचे आवाहन उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची दहशत सर्वांना माहितीच आहे. मात्र, याच किम जोंग यांचा चक्क रडतानाचा एक व्हिडिओ समोर आला. देशातील जन्मदर कमी झाल्यामुळे ते महिलांना आणखी मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. प्योंग्यांग शहरात ‘नॅशनल मदर्स मीटिंग’ हा…

Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार

Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार

  भारताचे आजी – माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे (Ayodhya) अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. या दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती…

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात…

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

विश्लेषण / श्रीपाद सबनीस     खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…