शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल…

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी…

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला !

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला !

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे ४ आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालेल. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईल; मात्र पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही होईल. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही…

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८…

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

पंढरपूर I ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल… OK मध्ये हाय…’ या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे Fire brand नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खरं तर शहाजी बापू म्हणजे नादखुळा माणूस. त्यांनी चक्क आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केले आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू पंचकर्म उपचार घेत…

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान…

Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !

Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फर्मान काढले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात पाऊल ठेवू नये असे म्हटले आहे. यामुळे सीमावाद चिघळण्याची दाट…

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे. आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात…

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर
|

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो…