khabarbat

khabarbat logo

Join Us

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन

न्यायाधीशांवर आरोपीने भिरकावली चप्पल

नांदेड : न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. हा प्रकार बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात जिल्हा न्यायालयात घडला. मकोकातील आरोपी दत्ता हरी हंबर्डे (रा. विष्णुपुरी) याने दरोड्यातील सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी. बांगर यांच्या पुढे गुन्ह्यातील साक्षी सुरू असताना जवळील चप्पल शर्टात घेऊन आला असता त्यांच्या दिशेने फेकली

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी

महाराष्ट्रात उठाव होणार ! अजित पवार अखेर कडाडले…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही… अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले… मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत

Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे. सर्वांत हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन-चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची

मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणी धडकला आक्रोश मोर्चा

देगलूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीच्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मनिषा शिंदे हिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या व कर्तव्यात कसूर केलेल्या डाॅ. प्रदीप ठक्करवाड याला तात्काळ निलंबित करा व सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करून मनिषाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील उप विभागिय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. मौजे तळणी ता. बिलोली येथील रहिवासी

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे

अधिक बातम्या

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन

न्यायाधीशांवर आरोपीने भिरकावली चप्पल

नांदेड : न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. हा प्रकार बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात जिल्हा न्यायालयात घडला. मकोकातील आरोपी दत्ता हरी हंबर्डे (रा. विष्णुपुरी) याने दरोड्यातील सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी. बांगर यांच्या पुढे गुन्ह्यातील साक्षी सुरू असताना जवळील चप्पल शर्टात घेऊन आला असता त्यांच्या दिशेने फेकली

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी

महाराष्ट्रात उठाव होणार ! अजित पवार अखेर कडाडले…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही… अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले… मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत

Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे. सर्वांत हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन-चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची

मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणी धडकला आक्रोश मोर्चा

देगलूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीच्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मनिषा शिंदे हिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या व कर्तव्यात कसूर केलेल्या डाॅ. प्रदीप ठक्करवाड याला तात्काळ निलंबित करा व सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करून मनिषाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील उप विभागिय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. मौजे तळणी ता. बिलोली येथील रहिवासी

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे

अन्य बातम्या