khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची

मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणी धडकला आक्रोश मोर्चा

देगलूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीच्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मनिषा शिंदे हिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या व कर्तव्यात कसूर केलेल्या डाॅ. प्रदीप ठक्करवाड याला तात्काळ निलंबित करा व सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करून मनिषाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील उप विभागिय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. मौजे तळणी ता. बिलोली येथील रहिवासी

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सरकारचे धोरण गुलदस्त्यात

  नागपूर | युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका मुलासाठीही शाळा, शिक्षण,

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

औरंगाबाद येथे MIM ची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे निर्णायक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः MIM चे नेतृत्व आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा झाली. शहर कार्यकारिणीत नव्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत औरंगाबाद महापालिकेच्या तसेच विधान सभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने MIM ने धोरणात्मक व्यूहरचनेची तयारी सुरु केली आहे. या बैठकीत

Border Dispute : बेळगावात झटापट; जशास तसे उत्तर : शिंदेंची घोषणा

बेळगाव : बेळगावमध्ये आणि परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चेकरी कार्यकर्त्यांशी कर्नाटक पोलिसांनी झटापट केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा विधानसभेत केली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा कांगावा करत कर्नाटक पोलिसांनी सीमावासियांना महाराष्ट्र

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

मुंबई : सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची

मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणी धडकला आक्रोश मोर्चा

देगलूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीच्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मनिषा शिंदे हिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या व कर्तव्यात कसूर केलेल्या डाॅ. प्रदीप ठक्करवाड याला तात्काळ निलंबित करा व सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करून मनिषाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील उप विभागिय कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. मौजे तळणी ता. बिलोली येथील रहिवासी

BJP कडे भ्रष्टाचाराचे डाग धुणारी Washing Machine !

मुंबई I भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. खा. मल्लिकार्जून खर्गे हे

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सरकारचे धोरण गुलदस्त्यात

  नागपूर | युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका मुलासाठीही शाळा, शिक्षण,

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा

AIMIM : औरंगाबाद विधानसभेच्या तयारीत; आरक्षणासाठी उद्या नागपुरात धडक

औरंगाबाद येथे MIM ची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे निर्णायक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः MIM चे नेतृत्व आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा झाली. शहर कार्यकारिणीत नव्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत औरंगाबाद महापालिकेच्या तसेच विधान सभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने MIM ने धोरणात्मक व्यूहरचनेची तयारी सुरु केली आहे. या बैठकीत

Border Dispute : बेळगावात झटापट; जशास तसे उत्तर : शिंदेंची घोषणा

बेळगाव : बेळगावमध्ये आणि परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चेकरी कार्यकर्त्यांशी कर्नाटक पोलिसांनी झटापट केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा विधानसभेत केली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा कांगावा करत कर्नाटक पोलिसांनी सीमावासियांना महाराष्ट्र

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

मुंबई : सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे

अन्य बातम्या

Translate »