khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे

12th student

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा

uddhav thakery given speech at public meeting at Nanded

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा

shivsena MLA

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संदर्भात सुमारे १२ वर्षांपुर्वी माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने काही मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित माळीण (२०१४) पाठोपाठ तळिये (२०२१) आणि इर्शाळवाडी (२०२३) सारख्या घटना घडल्या नसत्या. १२ वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली. मात्र या साऱ्याचे आर्थिक हितसंबंध सारखे असल्याने माधवराव

maharashtra cabinet expansion

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याच सोबत दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही महत्वाचे खाते दिले जाणार आहे. गुरूवारी (१४ जुलै) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने

बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेविषयी केलेले भाष्य… पहा …  

Eknath shinde - fadanvis

सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला. राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे

12th student

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा

uddhav thakery given speech at public meeting at Nanded

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा

shivsena MLA

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संदर्भात सुमारे १२ वर्षांपुर्वी माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने काही मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित माळीण (२०१४) पाठोपाठ तळिये (२०२१) आणि इर्शाळवाडी (२०२३) सारख्या घटना घडल्या नसत्या. १२ वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली. मात्र या साऱ्याचे आर्थिक हितसंबंध सारखे असल्याने माधवराव

maharashtra cabinet expansion

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याच सोबत दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही महत्वाचे खाते दिले जाणार आहे. गुरूवारी (१४ जुलै) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने

बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेविषयी केलेले भाष्य… पहा …  

Eknath shinde - fadanvis

सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला. राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या

अन्य बातम्या

Translate »