khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Raj Thackeray's statement in the run-up to the elections has given a tremendous 'hit' to the political parties in the state. After changing the tone of going with the BJP earlier, Raj Thackeray has made an explosive statement that 'enemies come together, why not us?'

पहा! राज ठाकरेंनी दिला राजकीय समिकरणांना ‘तडका’…

मुंबई : khabarbat News Network उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे

bachchu kadu

बच्चू कडू यांचा दावा… म्हणाले, राज्यात यंदा ‘खिचडी’ सरकार

अमरावती : विशेष प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार येईल, शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

  पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.  ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या.

अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

  पुणे : khabarbat News Network वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला. अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

  मुंबई : khabarbat News Network विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज

आंबेडकर का म्हणाले, संभाजीनगर नाव पुण्याला द्या; औरंगाबाद ‘जैसे थे’ ठेवा!

khabarbat News Network वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. परिणामी, भाजपची कोंडी झाली आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध आहे. पण यांनी कितीही जोर लावला तरी आम्ही नामांतर करणारच असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे

मुंबईचा ‘किंग’ कोण, ३६ मतदारसंघात काट्याची लढत

  मुंबई | khabarbat News Network मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील माहीम, वरळी, वांद्रे (पूर्व), मानखुर्द, शिवडी या मतदारसंघातील लढती सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत.  हे देखील वाचा : … तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील!

suhas kande against sameer bhujabal tough fight in Nandgaon constituency.

आमदार कांदे विरूद्ध पत्रकार कांदेने दंड थोपटले!

khabarbat News Network कळंब (जि. धाराशिव) : येथील ग्रामीण पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास कांदे यांचा शोध घेऊन राष्ट्रवादी (अजीत पवार गट) चे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांचा उमेदवारी अर्ज नांदगाव मतदार संघात दाखल करण्यात केल्यामुळे कळंबचे सुहास कांदे एका रात्रीत राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नांदगाव विधानसभेची

Manoj Jarange Patil Health Update Today...

मनोज जरांगे सलाईनवर, प्रकृतीत हळू-हळू सुधारणा

आंतरवाली सराटी (जालना) । khabarbat News Network मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते.

Kannad election | संजना जाधव शिंदेसेनेत उदयसिंह राजपुतांना ‘फाईट’ देणार!

  छत्रपती संभाजीनगर : khabarbat News Network भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव -दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास पक्की झाली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे उद्धवसेनेने त्यांनाच कन्नडमधून

Raj Thackeray's statement in the run-up to the elections has given a tremendous 'hit' to the political parties in the state. After changing the tone of going with the BJP earlier, Raj Thackeray has made an explosive statement that 'enemies come together, why not us?'

पहा! राज ठाकरेंनी दिला राजकीय समिकरणांना ‘तडका’…

मुंबई : khabarbat News Network उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे

bachchu kadu

बच्चू कडू यांचा दावा… म्हणाले, राज्यात यंदा ‘खिचडी’ सरकार

अमरावती : विशेष प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार येईल, शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

  पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.  ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या.

अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

  पुणे : khabarbat News Network वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला. अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

  मुंबई : khabarbat News Network विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज

आंबेडकर का म्हणाले, संभाजीनगर नाव पुण्याला द्या; औरंगाबाद ‘जैसे थे’ ठेवा!

khabarbat News Network वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. परिणामी, भाजपची कोंडी झाली आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध आहे. पण यांनी कितीही जोर लावला तरी आम्ही नामांतर करणारच असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे

मुंबईचा ‘किंग’ कोण, ३६ मतदारसंघात काट्याची लढत

  मुंबई | khabarbat News Network मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील माहीम, वरळी, वांद्रे (पूर्व), मानखुर्द, शिवडी या मतदारसंघातील लढती सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत.  हे देखील वाचा : … तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील!

suhas kande against sameer bhujabal tough fight in Nandgaon constituency.

आमदार कांदे विरूद्ध पत्रकार कांदेने दंड थोपटले!

khabarbat News Network कळंब (जि. धाराशिव) : येथील ग्रामीण पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास कांदे यांचा शोध घेऊन राष्ट्रवादी (अजीत पवार गट) चे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांचा उमेदवारी अर्ज नांदगाव मतदार संघात दाखल करण्यात केल्यामुळे कळंबचे सुहास कांदे एका रात्रीत राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नांदगाव विधानसभेची

Manoj Jarange Patil Health Update Today...

मनोज जरांगे सलाईनवर, प्रकृतीत हळू-हळू सुधारणा

आंतरवाली सराटी (जालना) । khabarbat News Network मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते.

Kannad election | संजना जाधव शिंदेसेनेत उदयसिंह राजपुतांना ‘फाईट’ देणार!

  छत्रपती संभाजीनगर : khabarbat News Network भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव -दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास पक्की झाली आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे उद्धवसेनेने त्यांनाच कन्नडमधून

अन्य बातम्या

Translate »