Nashali : जिममधली मिठी अंगाशी आली…

Nashali : जिममधली मिठी अंगाशी आली…

  फ्लोरिडा : जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्या मुली, तरुणींवर जबरदस्ती, अत्याचार करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातही अलीकडच्या काळात काही घटना चर्चेत आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे Ladies special जिममध्ये देखील पुरुष प्रशिक्षकाकडून जबरदस्ती करण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे महिलांनी सतर्कपणे प्रतिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर सध्या फ्लोरिडातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला…

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

  औरंगाबाद : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांनीच आघाडी उघडली आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम न करण्याचेही सूतोवाच केले होते. यानंतर प्रदेश काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान,…

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली….

Job : UPSC मध्ये पद भरती, २ मार्च अंतिम तारीख

Job : UPSC मध्ये पद भरती, २ मार्च अंतिम तारीख

  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सहाय्यक नियंत्रक आणि इतर पद भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा अर्ज भरू शकतात. या भरतीद्वारे एकूण ७३ पदे भरली जाणार आहेत, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२३ आहे. रिक्त पदे पुढील प्रमाणे … एकूण पदे- ७३ फोरमॅन (एरोनॉटिकल) – १, फोरमन (केमिकल)…

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या…

Job : १० वी, १२ वी पास उमेवारांना BSF मध्ये नोकरीची संधी

Job : १० वी, १२ वी पास उमेवारांना BSF मध्ये नोकरीची संधी

सीमा सुरक्षा दलाने (BSF) व्हेटर्नरी स्टाफमधील ग्रुप-सी (गैर-राजपत्रित) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२३ पर्यंत आहे. या BSF भरती मोहिमेत एकूण २६ कॉन्स्टेबल पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी १८ रिक्त जागा एचसी (पशुवैद्यकीय) आणि 08 कॉन्स्टेबल (कॅनेलमन) या पदासाठी आहेत….

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार…

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

  जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे. ‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे….

कृषीज्ञान यात्रा- ३ : ‘जैन’ मध्ये कांदा, लसूणवर राष्ट्रीय परिसंवाद …

कृषीज्ञान यात्रा- ३ : ‘जैन’ मध्ये कांदा, लसूणवर राष्ट्रीय परिसंवाद …

    देशभरातील १२५ कृषी शास्त्रज्ञ – संशोधक सहभागी ८५ वेगवेगळ्या वाणांची प्रात्यक्षिके तयार शेतकऱ्याना पैसा, सन्मान मिळाला पाहिजे   जैन उद्योग समुहाने विकसीत केलेली कृषी विषयक विविध नवी तंत्रे आणि पीक प्रात्यक्षिक शिवार पाहणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांचे दौरे सुरू असताना ‘गांंधीतिर्थ’ मधील कस्तुरबा सभागृहात कांदा, लसूण पिकांशी संबंधित तीन दिवसांचा तिसरा राष्ट्रीय परिसंवाद आज (शनिवारी)…