Digitization : ६५ लाख नोकऱ्या निर्माण होणार डिजिटल क्षेत्रात!

Digitization : ६५ लाख नोकऱ्या निर्माण होणार डिजिटल क्षेत्रात!

नवी दिल्ली : मँकिंसे ग्लोबल इंस्टिट्यूट (एमजीआय) च्या अहवालानुसार डिजिटल मार्केटिंग सेक्टरमध्ये २०२५ पर्यंत ६०-६५ लाख नोकऱ्याची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला कुशल कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे १२ वी, पदवी नंतर डिजिटल मार्केटींग क्षेत्रात करिअरची उत्तम संधी आहे. १५ वर्षांपूर्वी या डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्र अस्तितत्वात नव्हते. किंबहुना डिजिटल क्षेत्राचा दबदबा आणि विस्तार…

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान…

लातूरच्या ‘देशमुख गढी’ला  ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

लातूरच्या ‘देशमुख गढी’ला ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

– श्रीपाद सबनीस, मुख्य संपादक, khabarbat.com  एकूणच महाराष्ट्रात राजकीय सत्तांतर नाट्य घडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले, त्याचा अपेक्षित परिणाम लातूर जिल्ह्यातील राजकारणावर देखील दिसू लागला आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे प्रमुख अमित देशमुख यांचा आणि लातूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा म्हणावा असा संबंध दिसत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेवर हक्काचा कारभारी बसवण्याच्या हालचाली अमित देशमुख यांनी…

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

मुंबई : सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे…

कर्नाटकाकडून हल्ले; मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरात

कर्नाटकाकडून हल्ले; मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरात

मुंबई : सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर…

महिला शिक्षिका आघाडीच्या सचिवपदी सुमिता सबनीस

महिला शिक्षिका आघाडीच्या सचिवपदी सुमिता सबनीस

सेलू (जि. परभणी) : महिला शिक्षिका आघाडीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सुमिता सबनीस – पाठक यांचा राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष सौ.स्वाती शिंदे (पवार) यांनी सत्कार केला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबरे, सरचिटणीस आबासाहेब जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी, कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ, स्वागताध्यक्ष रामराव लोहट उपस्थित…

‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’चे रविवारी प्रकाशन

‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’चे रविवारी प्रकाशन

औरंगाबाद : महाराष्ट्रातील ‘नेक्स्टजेन’ उद्योजकांच्या वाटचालीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि स्वप्नांचा वेध घेणार्‍या ‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ या मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या २ पुस्तकांचे प्रकाशन रविवार, दि. ४ डिसेंबर रोजी मुंबईत राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून २५ निवडक उद्योजक घराण्यांचा वेध…

Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !

Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फर्मान काढले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात पाऊल ठेवू नये असे म्हटले आहे. यामुळे सीमावाद चिघळण्याची दाट…

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव…

Red FM प्रोझोन फूड फेस्टिवलमध्ये लाखो खवय्यांनी लुटला आस्वाद !

Red FM प्रोझोन फूड फेस्टिवलमध्ये लाखो खवय्यांनी लुटला आस्वाद !

औरंगाबाद : प्रोझोन मॉलच्या फूड कोर्टवर अस्सल मराठवाडी धपाटे, नागपुरी पापड, नाशिकचे ड्रायफ्रूट, चटपटी भेळ, पाणी पुरी, मटका पिझ्झा, फायर अशा अनेक स्वादिष्ट खाद्याचा मराठवाड्यातील खवय्यांनी आस्वाद लुटला, निम्मित होते रेड एफ एम-प्रोझोन फूड फेस्टिवलचे. येत्या ४ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत, फूड कोर्ट प्रोझोनमॉल (Prozon Mall) येथे हा महोत्सव सुरु आहे. औरंगाबाद…