Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक,…

१ करोडचा रेडा, १५ इंचाची गव्हाची लोंबी !

१ करोडचा रेडा, १५ इंचाची गव्हाची लोंबी !

सोलापूर I दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा तसेच जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोंबी व १४० ते १५० दाणे तयार होणारी कुदरत १००, आठ इंच लांबीची देशी गव्हाची लोंबी, गोड्या पाण्यातील मोत्याची शेती, जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते सोलापुरात…

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

लावणी कलावंतांना पायघड्या तर पालकमंत्र्यांना ठेंगा!

नांदेड । नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे माळेगांव येथील यात्रेला देवस्वारी, पालखी पूजनाने आज सुरुवात झाली. यावर्षी यात्रेला भाविक भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र यंदाच्या यात्रा नियोजनात माळेगाव ते जेजुरी… असा यात्रेचा प्रवास होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पॉम्प्लेटवरून दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनात अनेक बाबीकडे म्हणजे २०१८, २०१९ ची पत्रिका… आणि सर्वच जुन्या परंपरा…

Border Dispute : बेळगावात झटापट; जशास तसे उत्तर : शिंदेंची घोषणा

Border Dispute : बेळगावात झटापट; जशास तसे उत्तर : शिंदेंची घोषणा

बेळगाव : बेळगावमध्ये आणि परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चेकरी कार्यकर्त्यांशी कर्नाटक पोलिसांनी झटापट केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा विधानसभेत केली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा कांगावा करत कर्नाटक पोलिसांनी सीमावासियांना महाराष्ट्र…

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान…

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

केंद्र सरकार, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटकच्या कुरापती

मुंबई : सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे…

कर्नाटकाकडून हल्ले; मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरात

कर्नाटकाकडून हल्ले; मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरात

मुंबई : सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर…

Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !

Border : महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात मज्जाव !

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फर्मान काढले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात पाऊल ठेवू नये असे म्हटले आहे. यामुळे सीमावाद चिघळण्याची दाट…

दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दीपाली सय्यद यांनी आपल्या या प्रवेशाची माहिती दिली आहे. दीपाली सय्यद…

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर
|

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो…