khabarbat

राष्ट्रीय

राष्ट्रीय

गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !

नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. २,००० रुपये प्रति व्हॉयल केंद्रीय गृहमंत्री अमित

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप

Godhra : गुजरात दंगलीतील २२ आरोपी निर्दोष मुक्त

अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्या मते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या

Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी

नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला.

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले.

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे. आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी

गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !

नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. २,००० रुपये प्रति व्हॉयल केंद्रीय गृहमंत्री अमित

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप

Godhra : गुजरात दंगलीतील २२ आरोपी निर्दोष मुक्त

अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्या मते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या

Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी

नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला.

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले.

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे. आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी

अन्य बातम्या

Translate »