khabarbat

khabarbat logo

Join Us

राष्ट्रीय

राष्ट्रीय

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

  चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली.

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार

lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण

  नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल ५.९ मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याची माहिती भारतीय भू-वैज्ञानिक विभागाने दिली. इलेक्ट्रिक बॅटरी तसेच तत्सम साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते. नजीकच्या भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा घटक ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. Geological Survey of India

गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !

नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. २,००० रुपये प्रति व्हॉयल केंद्रीय गृहमंत्री अमित

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप

Godhra : गुजरात दंगलीतील २२ आरोपी निर्दोष मुक्त

अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्या मते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या

Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी

नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला.

अधिक बातम्या

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

  चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली.

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार

lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण

  नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल ५.९ मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याची माहिती भारतीय भू-वैज्ञानिक विभागाने दिली. इलेक्ट्रिक बॅटरी तसेच तत्सम साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते. नजीकच्या भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा घटक ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. Geological Survey of India

गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !

नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. २,००० रुपये प्रति व्हॉयल केंद्रीय गृहमंत्री अमित

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप

Godhra : गुजरात दंगलीतील २२ आरोपी निर्दोष मुक्त

अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्या मते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या

Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी

नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला.

अन्य बातम्या