khabarbat

राष्ट्रीय

राष्ट्रीय

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

दोन पेक्षा जास्त मुले असल्यास संबंधित व्यक्तिला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिला जाऊ नये. पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना सूचना केली आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागवण्यात आली.

shriram idol at ayodhya

अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस आता समीप येऊन ठेपला आहे. या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तथापि, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत श्रीराम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. यामागे शास्त्र असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव

Ram Mandir

Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार

  भारताचे आजी – माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे (Ayodhya) अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. या दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती

2024 elections

election 2024 : महाराष्ट्रातील आमदारांना लागणार लोकसभेचा जॅकपॉट

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या लागले आहेत. महाराष्ट्रातही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील ६-७ आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून येतात. यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच भाजप आपल्या आमदारांना राज्यातून खासदारकीची तिकीट देईल असे म्हटले जात आहे. राज्यातील

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय?

भारताचे तिसरे चांद्रयान आज (दि. १४ जुलै) चंद्राच्या दिशेने झेपावले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरवरून दुपारी २ वाजून ३५ मिनीटांनी त्याने उड्डाण केले. चांद्रयान- ३ ला चंद्राजवळ पोहोचण्यासाठी दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल. येत्या २३, २४ ऑगस्टपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर ते लँडींग करेल. चांद्रयान सोबत असलेले विक्रम लँडर तिथे सुरक्षित आणि सहज सुलभपणे उतरू शकले तर

KCR in meeting at pandharpur

महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !

बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

  चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली.

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार

lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण

  नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल ५.९ मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याची माहिती भारतीय भू-वैज्ञानिक विभागाने दिली. इलेक्ट्रिक बॅटरी तसेच तत्सम साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते. नजीकच्या भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा घटक ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. Geological Survey of India

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

दोन पेक्षा जास्त मुले असल्यास संबंधित व्यक्तिला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिला जाऊ नये. पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना सूचना केली आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागवण्यात आली.

shriram idol at ayodhya

अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस आता समीप येऊन ठेपला आहे. या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तथापि, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत श्रीराम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. यामागे शास्त्र असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव

Ram Mandir

Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार

  भारताचे आजी – माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे (Ayodhya) अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. या दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती

2024 elections

election 2024 : महाराष्ट्रातील आमदारांना लागणार लोकसभेचा जॅकपॉट

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या लागले आहेत. महाराष्ट्रातही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील ६-७ आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून येतात. यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच भाजप आपल्या आमदारांना राज्यातून खासदारकीची तिकीट देईल असे म्हटले जात आहे. राज्यातील

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय?

भारताचे तिसरे चांद्रयान आज (दि. १४ जुलै) चंद्राच्या दिशेने झेपावले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरवरून दुपारी २ वाजून ३५ मिनीटांनी त्याने उड्डाण केले. चांद्रयान- ३ ला चंद्राजवळ पोहोचण्यासाठी दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल. येत्या २३, २४ ऑगस्टपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर ते लँडींग करेल. चांद्रयान सोबत असलेले विक्रम लँडर तिथे सुरक्षित आणि सहज सुलभपणे उतरू शकले तर

KCR in meeting at pandharpur

महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !

बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

  चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”

मासिक पाळीच्या रजेविषयी निर्णय, २४ रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी या विषयीच्या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. सुप्रीम कोर्टात २४ फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत मासिक पाळीच्या keNel महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी केली.

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार

lithium : काश्मीरमध्ये लिथियमची खाण

  नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर मध्ये उत्खनन सुरु असताना तब्बल ५.९ मिलियन टन इतका भलामोठा लिथियमचा साठा सापडल्याची माहिती भारतीय भू-वैज्ञानिक विभागाने दिली. इलेक्ट्रिक बॅटरी तसेच तत्सम साहित्य निमिर्तीसाठी लिथियम खूप महत्त्वाचे मानले जाते. नजीकच्या भविष्यात भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधला मोठा घटक ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. Geological Survey of India

अन्य बातम्या

Translate »