Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी
औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा