khabarbat

khabarbat logo

Join Us

राष्ट्रीय

राष्ट्रीय

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले.

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे. आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी

PM Modi approved 225 projects for Maharashtra

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो

RBI : दहशतवाद्यांचे बॅंक अकाऊंटस् रडारवर

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी वित्तीय संस्थांना आणि बँकांना गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या दहा व्यक्तींच्या खात्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले. गृह मंत्रालयाने 4 ऑक्टोबर रोजी हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा आणि इतर प्रतिबंधित संघटनांच्या एकूण दहा सदस्यांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते. ज्यांना सरकारने दहशतवादी घोषित केले आहे त्यामध्ये हबीबुल्ला मलिक उर्फ

अधिक बातम्या

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले.

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे. आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी

PM Modi approved 225 projects for Maharashtra

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो

RBI : दहशतवाद्यांचे बॅंक अकाऊंटस् रडारवर

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी वित्तीय संस्थांना आणि बँकांना गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या दहा व्यक्तींच्या खात्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले. गृह मंत्रालयाने 4 ऑक्टोबर रोजी हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा आणि इतर प्रतिबंधित संघटनांच्या एकूण दहा सदस्यांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते. ज्यांना सरकारने दहशतवादी घोषित केले आहे त्यामध्ये हबीबुल्ला मलिक उर्फ

अन्य बातम्या