khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Eknath shinde - fadanvis

सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला. राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या

kendrekar

आयुक्त केंद्रेकरांच्या VRS वरून राजकारण तापले

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या VRS अर्थात स्वेच्छानिवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नको आहेत म्हणून केंद्रेकरांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर, केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक विषय असून त्याचा सरकारशी काहीही संबध नाही. विरोधी पक्षाने कुठल्याही गोष्टीचे राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर

नववीत शिकणाऱ्या मुलीवर ६ महिने‎ अत्याचार; दोघांना कोठडी

कन्नड‎ kannad तालुक्यातील नववीत‎ शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या‎ सहा महिन्यांपासून दोन नराधम सतत‎ लैंगिक अत्याचार करत असल्याची‎ संतापजनक घटना समोर आली.‎ याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून‎ कन्नड शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध‎ (२६ जून) रोजी गुन्हा दाखल‎ केला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन‎ शिंदे अशी आरोपींची नावे असून‎ दोघांनाही पोलिसांनी अटक केली.‎ त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता‎

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत.

Eknath shinde - fadanvis

सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला. राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या

kendrekar

आयुक्त केंद्रेकरांच्या VRS वरून राजकारण तापले

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या VRS अर्थात स्वेच्छानिवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नको आहेत म्हणून केंद्रेकरांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर, केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक विषय असून त्याचा सरकारशी काहीही संबध नाही. विरोधी पक्षाने कुठल्याही गोष्टीचे राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर

नववीत शिकणाऱ्या मुलीवर ६ महिने‎ अत्याचार; दोघांना कोठडी

कन्नड‎ kannad तालुक्यातील नववीत‎ शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या‎ सहा महिन्यांपासून दोन नराधम सतत‎ लैंगिक अत्याचार करत असल्याची‎ संतापजनक घटना समोर आली.‎ याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून‎ कन्नड शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध‎ (२६ जून) रोजी गुन्हा दाखल‎ केला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन‎ शिंदे अशी आरोपींची नावे असून‎ दोघांनाही पोलिसांनी अटक केली.‎ त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता‎

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके

उ. महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस

  औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत.

अन्य बातम्या

Translate »