Business : ‘स्त्री उद्योग वर्धीनी’चा कल्याणी पुरस्कार ‘सोहं गृह उद्योग’ला

Business : ‘स्त्री उद्योग वर्धीनी’चा कल्याणी पुरस्कार ‘सोहं गृह उद्योग’ला

औरंगाबाद : मुंबईतील स्त्री उद्योग वर्धीनी या संस्थेद्वारे या वर्षीच्या चौथ्या राज्यस्तरीय ‘कल्याणी’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. औरंगाबादच्या सोहं गृह उद्योगला हा पुरस्कार मिळाला.  संचालिका सौ. निता श्रीपाद सबनीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  दरम्यान, यापूर्वी सोहं गृह उद्योगला ‘मसिआ’ने सन्मानित केले आहे. ज्या महिला जिद्दीने स्वतःचा व्यवसाय उभारतात आणि यशस्वीपणे चालवतात त्यांच्या कार्याचा गौरव…

परिसंवाद : नातेसंबंधात expiry असावी का ?

परिसंवाद : नातेसंबंधात expiry असावी का ?

आफताब आणि श्रद्धा यांच्यातील इश्कबाजी ते हत्याकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘खबरबात.कॉम’ द्वारे वाचकांसाठी खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात अनेक साधक-बाधक प्रतिक्रिया समोर आल्या. फेसबुकसह अन्य सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे १ हजार जणांनी सहभाग नोंदवला. पहिल्याच या अनोख्या उपक्रमास लाभलेला हा प्रतिसाद आम्हाला अतिशय आश्वासक वाटतो. या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व…

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

औरंगाबाद : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेल्या कर्जदारांसाठी व्यवसायवाढ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. सदर कार्यशाळेत व्यावसायिकांना व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी ‘Grow Up’ चा मूल मंत्र देण्यात आला. देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, संचालिका श्रीमती जयश्री…

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

भोकरदन येथे मित्र मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव. भोकरदन : चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही त्याचप्रमाणे स्वतः सुखवस्तू जीवन जगत असताना इतरांच्या जीवन जगण्यांचा जे विचार करतात तीच खरी माणुसकी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामाचे आयुष्यभर समाधान लागते असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भोकरदन येथे ॲड. हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या…

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

नांदेड :  देश – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीस काँग्रेस यूएसएचे अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील आयओसी युरोप संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेकरूंसोबत सामील होण्यासाठी आले होते. अमेरिकेहून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले….

दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दीपाली सय्यद यांनी आपल्या या प्रवेशाची माहिती दिली आहे. दीपाली सय्यद…

NCP Leader Ajit Pawar

अजितदादा Not Reachable; राष्ट्रवादीच्या पोटात गोळा !

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. शिर्डी येथे पार…

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली. पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येरवडा कारागृहातील जुने कैदी आणि नवीन कैदी एकमेकांसमोर आले आणि या दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. इतकेच नव्हे तर दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा…

२३ दिवसांच्या मुलीच्या पोटी ८ भ्रूण; भारतातील पहिलेच प्रकरण

२३ दिवसांच्या मुलीच्या पोटी ८ भ्रूण; भारतातील पहिलेच प्रकरण

मुंबई : झारखंडमधील रामगढ येथे राहणाऱ्या एका महिलेने १० ऑक्टोबरला एका मुलीस जन्म दिला. मात्र या मुलीच्या जन्मानंतर तिच्या पोटात दुखू लागले. रामगढ रुग्णालयात तिचे सीटी स्कॅन केले तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी या मुलीच्या तपासण्या केल्या तेव्हा तिच्या पोटात ट्युमर…