Lokmanya Tilak Purskaar awarded to PM Narendra Modi

टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस लोकमान्यांच्या नावे असलेला पुरस्कार म्हणजे जणू ऐतिहासिक कोंदणच! आणि या पुरस्काराने गौरव होणे म्हणजे महद्भाग्यच!! या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींचा दिमाखदार पद्धतीने (1 August) गौरव करण्यात आला. मात्र या वर्षीच्या सोहळ्याला आगळं राजकीय परिमाण लाभलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

Trap Wali Love Story

नादखुळा अफेअर: चिनी मंत्र्यांचा, गेम ओव्हर !

चीनचे परराष्ट्र मंत्री किन गॅंग, ज्यांची अलिकडेच हकालपट्टी करण्यात आली, ते बेपत्ता आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल महिना होऊन गेला तरीही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या गायब होण्याचे गूढ अधिक वाढत चालले आहे. चीनमध्ये माणसे बेपत्ता होणे तशी सामान्य बाब आहे, कम्युनिस्ट पक्षाची मर्जी हटली कि, मोठमोठी माणसे गायब व्हायला लागतात. हा किस्सा त्यापैकीच एक…

Vijay Darda

कोळसा खाण घोटाळा : विजय दर्डा, पुत्र देवेंद्र दर्डा यांना ४ वर्ष शिक्षा

कोळसा खाण घोटाळा प्रकरणात आज (२६ जुलै) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (CBI Special Court) राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांच्यासह इतर आरोपींना शिक्षा सुनावली. विजय दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता दर्डांना ६ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. दर्डा यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले…

India-Pak Cricket Match

भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होत आहे. BCCI आणि ICC ने गेल्या महिन्यातच एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या…

नाशिकचा कांदा मणिपूरला; म्यानमार सीमेजवळ जाळपोळ

नाशिकचा कांदा मणिपूरला; म्यानमार सीमेजवळ जाळपोळ

आसाम, मिझोरामला झळ म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील मोरे गावात घरांची जाळपोळ आणि गोळीबार करण्यात आला. येथे कुकी आणि मैतेई या दोन्ही समाजाचे लोक राहतात. मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येकडील इतर राज्येही जातीय हिंसाचाराच्या तडाख्यात आली आहेत. आता आसाम आणि मणिपूरच्या विद्यार्थी संघटनेने मिझो लोकांना आसामच्या बराक खोऱ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बस…

वाळूजचा हल्लेखोर कुत्रा फरार; प्रशासनाच्या कारवाईला ठेंगा

वाळूजचा हल्लेखोर कुत्रा फरार; प्रशासनाच्या कारवाईला ठेंगा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या सिडको वाळूज महानगर-१ परिसरात मागील सहा दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्याने ७ जणांवर हल्ला केला. हा कुत्रा समोर दिसेल त्याचा चावा घेत हाेता. या कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींवर घाटीत उपचार सुरु आहेत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कुत्र्याला पकडण्यासाठी आलेल्या पथकाने परिसरातील दुसरेच कुत्रे पकडून कागदोपत्री कारवाई केली. मात्र, अजूनही खरा हल्लेखोर पिसाळलेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा कुत्रा…

shivsena MLA

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल…

Fly91

नांदेड, जळगाव येथून लवकरच विमानसेवा

Udo airlines Pvt. Ltd. या नागरी विमानसेवा पुरविणाऱ्या कम्पनीने भारतात पाय रोवले आहेत. आता Fly 91 या ब्रॅण्डच्या नावे नांदेड, जळगाव, अगाटी, सिंधुदुर्ग येथून लवकरच सेवा देण्यास सुरुवात करीत आहे. याविषयीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड येथून बेंगलोर, आणि गोव्यासाठी विमानसेवा पुरविली जाणार आहे. जळगाव येथून पुणे, गोवा, हैदराबाद येथे सेवा पुरविली जाईल….

House of Criminal ablaze by Manipuri Womens

मणिपूरची अनटोल्ड STORY : ब्रिटिशांनी लोक तोडले, काँग्रेसने तेल ओतले!

आरक्षण, माफिया राज, घुसखोरीचे पर्यवसान Ground Report / श्रीपाद सबनीस   मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार, त्यांची झालेली विटंबना, आणि काढलेली धिंड या बाबी संतापजनक आणि निषेधार्हच आहेत. मात्र सारे घडले कसे? कोणी घडवले? त्याची पार्श्वभूमी काय? दीड-एक शतकापासून सुरु असलेली जातीय धुम्मस कोणी चेतविली? मणिपूरच्या वणव्यात उकळते तेल ओतले कोणी? याची सांगोपांग Untold Story सांगत…

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संदर्भात सुमारे १२ वर्षांपुर्वी माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने काही मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित माळीण (२०१४) पाठोपाठ तळिये (२०२१) आणि इर्शाळवाडी (२०२३) सारख्या घटना घडल्या नसत्या. १२ वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली. मात्र या साऱ्याचे आर्थिक हितसंबंध सारखे असल्याने माधवराव…