ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ !

ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फाटाफुटीनंतर येवल्यात ८ जुलैला पहिलीच सभा झाली, त्यात शरद पवार यांनी सगळ्यांची माफी मागितली. अर्थातच ही माफी म्हणजे एक दुधारी अस्रच. या माध्यमातून त्यांनी दुखावलेल्या लोकांवर जशी आपुलकीची पखरण केली. तसेच दुरावलेल्याना इशाराही दिला. आता स्वतः शरद पवार पक्ष बांधणीच्या कामात पुन्हा व्यस्त झाले आहेत. आज (दि. १२…

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर… काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ? पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे…

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८…

महाराष्ट्रात उठाव होणार !  अजित पवार अखेर कडाडले…

महाराष्ट्रात उठाव होणार ! अजित पवार अखेर कडाडले…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही… अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले… मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत…

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान…