squash स्पर्धा : पाकशी चुरशीच्या लढतीत भारताला सुवर्ण

squash स्पर्धा : पाकशी चुरशीच्या लढतीत भारताला सुवर्ण

चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे. आज भारताच्या स्क्वाश टीमने पाकिस्तानला धूळ चारत गोल्ड मेडल मिळवले. पुरुष स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. भारताने २-१ फरकाने पाकिस्तानवर मात करत सुवर्णपदकावर पटकावले. पहिल्या सामन्यात भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत १-० अशी आघाडी…

भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होत आहे. BCCI आणि ICC ने गेल्या महिन्यातच एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या…

Imran khan : इम्रान खानला अटक होणार

Imran khan : इम्रान खानला अटक होणार

  लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान खानने सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. याप्रकरणी अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचे पथक आज (बुधवार) लाहोरला रवाना झाले. अटक वॉरंट घेऊन पोलीस पथक जमान पार्कला जाणार आहे. दरम्यान, पोलीस पथकाला तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या समर्थकांचा…

Shoaib : अखेर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ बंद

Shoaib : अखेर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जीवनावर रावळपिंडी एक्सप्रेस नावाचा चित्रपट येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता शोएब अख्तरने या बायोपिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. अख्तर यांनी चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शोएब अख्तरने सोशल मीडियावर ट्विटद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, अत्यंत दु:खाने, मी…

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

इस्लामाबाद I कोरोना नंतरच्या काळात साऱ्या जगातील स्थिती सुधारत असताना मात्र पाकिस्तान सतत डबघाईला जात आहे. पाकिस्तानातील नागरिकांची दोन घास अन्नासाठी मारामार सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य नागरीकांची जगण्यासाठी ससेहोलपट सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य…