Aurangabad : मराठवाड्यात भाजपची भिस्त ‘वंचित’वर!

Aurangabad : मराठवाड्यात भाजपची भिस्त ‘वंचित’वर!

  – श्रीपाद  सबनीस  गेली दोन-अडीच वर्षांपासून मराठवाड्यात भाजपची मतपेरणी सुरू होती. लातूर, नांदेड, जालना आणि बीड या विद्यमान जागांसह उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. उमेदवार जवळपास निश्चित होते. मात्र, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विरोधी पक्षातील दोन नेते त्यांच्या पक्षासह सोबत आल्याने भाजपच्या…

Hair Care : घनदाट, मजबूत, मुलायम केसांसाठी सोहं गृह उद्योगच्या हेल्दी टीप्स !!

Hair Care : घनदाट, मजबूत, मुलायम केसांसाठी सोहं गृह उद्योगच्या हेल्दी टीप्स !!

  प्रत्येक वेळी घरगुती उपाय किंवा रसायनयुक्त केशवर्धक उत्पादनांचा वापर करूनही केसांची समस्या दूर होतेच असे नाही. त्यामुळे, तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये सोहं गृह उद्योगच्या आरोग्यदायी टीप्सचा समावेश करणे गरजेचे आहे. या हेल्दी हेअर केअर रूटीनमुळे तुमचे केस घनदाट आणि मजबूत, मुलायम होतात. ओनियन हेयर ऑईलने मालिश करा ‘सोहं’ गृह उद्योगच्या ओनियन मेथी हेयर ऑईल…

raj thakery

Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?

वार्तापत्र / नितीन सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अचानक सक्रिय झाले. राज्यातील टोलचा प्रश्न त्यांनी पुन्हा हाती घेतला. यापूर्वी मुंबई एन्ट्री पॉईंट सोडून राज्यभरातील छोटे टोलनाके छोट्या वाहनांसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने टोलमुक्त केले होते. याचे श्रेय भाजपने घेतलेच पण ही टोलमुक्ती आपल्यामुळे झाली असा दावा राज ठाकरे अद्यापही करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई…

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे…

औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !

औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !

स्वामी रामानंद तीर्थ 22 जानेवारी 1972 ला कालवश झाले. आता तर ते अक्षरशः काळाच्या उदरात सामावून गेले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.  हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, म. गांधी-वल्लभभाई पटेल यांच्या कणखर वैचारिकतेचा वारसा सांभाळत निजामशाहीतून मराठवाडा विभागाला मुक्ती देणारे धुरंधर नेते, आणि स्वातंत्र्यानंतर सत्तेपासून दूर राहून रचनात्मक कामात रमणारे, कोणतेही पाश, मोहमाया न बाळगणारे संन्यासी….

या, जिव्हाळा जपणारे घर पाहू या!!

या, जिव्हाळा जपणारे घर पाहू या!!

घर म्हटले की, अत्याधुनिक सुविधा हव्याच. सुलभ रचना आणि प्रशस्त स्पेस पण हवी. महत्वाचं म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरण तर हवेच. शहरापासून हाकेच्या अंतरावर घर असायला हवं, तर मग… असा जिव्हाळा जपणाऱ्या घराचा पत्ता आहे… साई रेसिडेन्सी Annex Plot No. 14 A, गट नंबर 102, हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी, औरंगाबाद. (छत्रपती संभाजीनगर) Call : 82088 81888/96650 61941…

वाळूजचा हल्लेखोर कुत्रा फरार; प्रशासनाच्या कारवाईला ठेंगा

वाळूजचा हल्लेखोर कुत्रा फरार; प्रशासनाच्या कारवाईला ठेंगा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या सिडको वाळूज महानगर-१ परिसरात मागील सहा दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्याने ७ जणांवर हल्ला केला. हा कुत्रा समोर दिसेल त्याचा चावा घेत हाेता. या कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींवर घाटीत उपचार सुरु आहेत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कुत्र्याला पकडण्यासाठी आलेल्या पथकाने परिसरातील दुसरेच कुत्रे पकडून कागदोपत्री कारवाई केली. मात्र, अजूनही खरा हल्लेखोर पिसाळलेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा कुत्रा…

मराठवाड्याचे ८ जण शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी, कोण?

मराठवाड्याचे ८ जण शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी, कोण?

महाराष्ट्र सरकारने २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अशा तीन वर्षांचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केले. श्रीकांत वाड, आदिल सुमारीवाला आणि दिलीप वेंगसरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कार विजेत्या मानकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील ८ जणांचा समावेश आहे. जीवनगौरव ते दिव्यांग खेळाडू अशा विविध श्रेणीतील एकूण ११७ जणांना हे पुरस्कार देण्यात येणार…

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

औरंगाबाद वेटिंगवर, उस्मानाबादला Green signal

  औरंगाबाद : बहुप्रतीक्षित असलेल्या उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी महत्वाची माहिती दिली. उस्मानाबादचे धाराशिव करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने हायकोर्टात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपची संभाजीनगर करण्याची प्रक्रीया विचाराधिन असल्याचे म्हटले. एकंदरीत औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला…

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

१,५०० केंद्र प्रमुख, ३० हजार शिक्षकांची जूनमध्ये होणार नियुक्ती औरंगाबाद : महाराष्ट्रातील सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सेवा निवृत्त शिक्षक शाळेवर रुजू होतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १५ हजार पेक्षाही अधिक शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तथापि, जूनपासूनच ३० हजार…