job : BSF मध्ये थेट भरती; १ लाख रुपये पगार

job : BSF मध्ये थेट भरती; १ लाख रुपये पगार

सीमा सुरक्षा दलाने व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडेंट) ग्रुप A पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. साधारण २० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी ९ जानेवारीच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. पदनाम : व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२३ एकूण जागा – २० वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला ५६,१०० रुपयांपासून…

job : १२ वी पास उमेदवारांची भरती; मिळणार केंद्र सरकारची नोकरी

job : १२ वी पास उमेदवारांची भरती; मिळणार केंद्र सरकारची नोकरी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने २४३ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी, पॅरामेडिकल नर्स, फार्मासिस्ट, असिस्टंट ग्रेड-I आणि स्टेनो ग्रेड-I पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर अधिसूचना पाहू शकता. काक्रापार गुजरात येथे २४३ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी, पॅरामेडिकल, असिस्टंट ग्रेड-1 आणि स्टेनो ग्रेड-1 पदे भरण्यासाठी भारतीय न्यूक्लियर…

खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

औरंगाबाद I जम्मू-काश्मीरमध्ये सध्या यंदाच्या मोसमातील छान बर्फवृष्टी होत असून इथले वातावरण पर्यटकांना भुरळ घालणारे बनले आहे. या वातावरणाच्या मोहात आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील पडले आहेत. इथल्या बर्फवृष्टीमध्ये गुडूप झालेल्या श्रीनगर रेल्वे स्टेशनचे काही फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.  https://khabarbat.com साठी पाठवलेल्या त्यांच्या या पोस्टची सध्या खूपच चर्चा आहे. जम्मू-कश्मीरच्या बनिहालपासून बडगामपर्यंतचा…

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली. उत्तर भारतातील या वातावरणाचा…

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक,…