गर्लफ्रेंडच्या लव्ह-बाईटने, घेतला बॉयफ्रेंडचा बळी

गर्लफ्रेंडच्या लव्ह-बाईटने, घेतला बॉयफ्रेंडचा बळी

पार्टनरसोबत रोमान्स करण्याचे फॅड वरचेवर वाढत चालले आहे. रोमान्सच्या वेळी काही जोडप्यांना लव्ह बाईट द्यायला आवडते. आपल्या पार्टनरला लव्ह बाईट देऊन एक आठवण ठेवण्याचा प्रयत्न जोडपे करतात. विशेष म्हणजे नवरा-बायकोतही असे लव्ह बाईट बघायला मिळतात. परंतु, मेक्सिको शहरात असे काही लव्ह बाईट एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला दिले की, त्याचा जीवच गेला. मॅक्सिकोमध्ये घडलेल्या या घटनेची…

KCR in meeting at pandharpur

महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !

बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव…

Due to degradation of habitat, environmental contaminants, poaching and land use changes, the numbers of crane decreased in Maharashtra India.

सारस पक्षांच्या संख्येत घट; भंडारा-गोंदियात फक्त ३५

बालाघाट, भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आढळणाऱ्या सारस पक्ष्यांचे अस्तित्त्व न्यायालयाच्या सुचनेनंतरही धोक्यात आले आहे. सेवा संस्था आणि वनविभागाने जून महिन्यात केलेल्या गणनेत महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ३५ आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात फक्त ४९ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या पक्ष्यांच्या संख्येत २ ने घट झाली आहे. विशेष म्हणजे, घरट्यांच्या संख्येतही गोंदिया जिल्ह्यात सातत्याने…

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके…

World Cup Cricket : क्रिकेटचा महाकुंभ ५ ऑक्टोबरपासून

World Cup Cricket : क्रिकेटचा महाकुंभ ५ ऑक्टोबरपासून

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ४८ सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ४६ दिवस होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरला न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सलामीचा सामना होणार आहे. या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता…