mobile torch light

Maratha Reservation : मराठा आरक्षण श्रेयवादात अडखळले!

विश्लेषण | श्रीपाद सबनीस आमच्या मराठवाड्यात एक म्हण प्रचलित आहे, ‘बोलाचाच भात, अन् बोलाचीच कढी’. आज मला या म्हणीची मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याची जी परिणिती झाली ती अवस्था पाहून प्रकर्षाने आठवण झाली. अर्थातच हा भात आणि त्यावरची कढी ओरपून जी ढेकर काहींनी दिली होती ती देखील बोलाचीच ठरली. तर, असा हा सारा मामला ‘बातों…

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

विश्लेषण / श्रीपाद सबनीस     खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…