काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले….

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान…