काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !
बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले….