संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगर : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, २०२५ मध्ये होणा-या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयारीत आहेत. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, तर भाजपनेही स्वबळावर लढण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे…

संजय शिरसाट यांचे पारडे जड, तरीही ‘पेपर हार्ड’!

संजय शिरसाट यांचे पारडे जड, तरीही ‘पेपर हार्ड’!

संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ। ग्राऊंड रिपोर्ट संभाजीनगर | khabarbat News Network छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) या मतदारसंघामध्ये कायमच शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. सध्या या मतदारसंघातून संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील पुन्हा एकदा संजय शिरसाट हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात…

ISIS  :  देशात साखळी हल्ल्याचा कट उधळला!

ISIS : देशात साखळी हल्ल्याचा कट उधळला!

  संभाजीनगरचे ५० जण ISIS च्या जाळ्यात इंजिनियर मोहम्मद झोहेब खान द्यायचा प्रशिक्षण   khabarbat News Network   संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिस (ISIS)च्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली हर्सूल परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केलेल्या मोहम्मद झोहेब खान याच्यामार्फत ५० पेक्षा अधिक तरुणांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन देशात साखळी हल्ले घडविण्याचा…

रिश्वत मत लेना, वर्ना गब्बर आ जायेगा! गब्बरच्या पत्राने प्रशासन, पोलीस दलात खळबळ

रिश्वत मत लेना, वर्ना गब्बर आ जायेगा! गब्बरच्या पत्राने प्रशासन, पोलीस दलात खळबळ

  खबरबात न्यूज नेटवर्क संभाजीनगर : शहरामध्ये सध्या गब्बर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशानातील भ्रष्ट अधिका-यांना टार्गेट ठरवून हा गब्बर पुढे आला आहे, असे पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या निनावी पत्रावरून स्पष्ट होते. अभिनेता अक्षयकुमारच्या गब्बर या चित्रपटातील पात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर अशाच आशयाचे…

औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !

औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !

स्वामी रामानंद तीर्थ 22 जानेवारी 1972 ला कालवश झाले. आता तर ते अक्षरशः काळाच्या उदरात सामावून गेले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.  हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, म. गांधी-वल्लभभाई पटेल यांच्या कणखर वैचारिकतेचा वारसा सांभाळत निजामशाहीतून मराठवाडा विभागाला मुक्ती देणारे धुरंधर नेते, आणि स्वातंत्र्यानंतर सत्तेपासून दूर राहून रचनात्मक कामात रमणारे, कोणतेही पाश, मोहमाया न बाळगणारे संन्यासी….