
Protest in Sindh | सिंधचे पाणी पेटले; गृहमंत्र्याच्या घरासह शेकडो वाहने खाक
नौशहरो : News Network पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहेत. भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे. जनतेचा असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्यांचे घर पेटवून दिले आहे. आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत असून या आंदोलनात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक