khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

  Khabarbat News Network मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून नाराज एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कसे राजी केले, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात कुतूहलाचा विषय ठरली आहे. गृह, नगरविकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते. मग तडजोड कशी झाली?, एकनाथ शिंदेंनी समझोता केला का? याबाबतची ही इनसाईड स्टोरी… हे पण वाचा : ‘Bitcoin’ पहिल्यांदाच १

It is necessary to take oath on 24th November and form the cabinet by 25th in Maharashtra (India). If that does not happen, the possibility of President's rule in the state cannot be ruled out.

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी अवघे दोन दिवस; राष्ट्रपती राजवटीची चाहूल

  नवी दिल्ली : khabarbat News Network महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे. राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी काट्याची टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बारगळणार आहे. पण जर काँटे की टक्कर झाली आणि

sharad pawar

शिवसेना-भाजप युती तोडण्याचे कारस्थान माझेच… शरद पवारांची १० वर्षानंतर कबुली!

  मुंबई : विशेष प्रतिनिधी भाजपला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपपासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याच्या विषयावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची कबुली दिली. २०१४ साली भाजपने न मागता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला

 Kirit Somaiya alleged that more than 125 crores of money was used for vote jihad. Raid of ED is related to Siraj Ahmed who was arrested from Nashik.

 Vote Jihad | ‘व्होट जिहाद’साठी मालेगावात हवालामार्फत १२५ कोटी?

मालेगावात दोघांना अटक, ‘ईडी’चे २३ ठिकाणी छापे मुंबई : khabarbat News Network महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण २३ ठिकाणी छापे मारण्यात आले. व्होट जिहाद प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असल्याचे म्हटले जात असून पोलीस दल अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नॅशनल मर्कंटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी

vinod tawde

Latest News | भाजपचा सर्व्हे रिपोर्ट काय सांगतो? महायुतीला किती जागा?

  मुंबई : khabarbat News Network भारतीय जनता पक्षाने संभाव्य निवडणूक निकालाविषयी (BJP survey) सर्व्हे करवून घेतला. त्यानुसार महायुतीला राज्यात १६५ जागा मिळतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. (Marathi News) या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला

Raj Thackeray's statement in the run-up to the elections has given a tremendous 'hit' to the political parties in the state. After changing the tone of going with the BJP earlier, Raj Thackeray has made an explosive statement that 'enemies come together, why not us?'

पहा! राज ठाकरेंनी दिला राजकीय समिकरणांना ‘तडका’…

मुंबई : khabarbat News Network उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे

bachchu kadu

बच्चू कडू यांचा दावा… म्हणाले, राज्यात यंदा ‘खिचडी’ सरकार

अमरावती : विशेष प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार येईल, शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

  पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.  ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या.

अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

  पुणे : khabarbat News Network वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला. अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

  मुंबई : khabarbat News Network विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज

नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

  Khabarbat News Network मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून नाराज एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कसे राजी केले, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात कुतूहलाचा विषय ठरली आहे. गृह, नगरविकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते. मग तडजोड कशी झाली?, एकनाथ शिंदेंनी समझोता केला का? याबाबतची ही इनसाईड स्टोरी… हे पण वाचा : ‘Bitcoin’ पहिल्यांदाच १

It is necessary to take oath on 24th November and form the cabinet by 25th in Maharashtra (India). If that does not happen, the possibility of President's rule in the state cannot be ruled out.

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी अवघे दोन दिवस; राष्ट्रपती राजवटीची चाहूल

  नवी दिल्ली : khabarbat News Network महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे. राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी काट्याची टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बारगळणार आहे. पण जर काँटे की टक्कर झाली आणि

sharad pawar

शिवसेना-भाजप युती तोडण्याचे कारस्थान माझेच… शरद पवारांची १० वर्षानंतर कबुली!

  मुंबई : विशेष प्रतिनिधी भाजपला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपपासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याच्या विषयावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची कबुली दिली. २०१४ साली भाजपने न मागता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला

 Kirit Somaiya alleged that more than 125 crores of money was used for vote jihad. Raid of ED is related to Siraj Ahmed who was arrested from Nashik.

 Vote Jihad | ‘व्होट जिहाद’साठी मालेगावात हवालामार्फत १२५ कोटी?

मालेगावात दोघांना अटक, ‘ईडी’चे २३ ठिकाणी छापे मुंबई : khabarbat News Network महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण २३ ठिकाणी छापे मारण्यात आले. व्होट जिहाद प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असल्याचे म्हटले जात असून पोलीस दल अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नॅशनल मर्कंटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी

vinod tawde

Latest News | भाजपचा सर्व्हे रिपोर्ट काय सांगतो? महायुतीला किती जागा?

  मुंबई : khabarbat News Network भारतीय जनता पक्षाने संभाव्य निवडणूक निकालाविषयी (BJP survey) सर्व्हे करवून घेतला. त्यानुसार महायुतीला राज्यात १६५ जागा मिळतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. (Marathi News) या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला

Raj Thackeray's statement in the run-up to the elections has given a tremendous 'hit' to the political parties in the state. After changing the tone of going with the BJP earlier, Raj Thackeray has made an explosive statement that 'enemies come together, why not us?'

पहा! राज ठाकरेंनी दिला राजकीय समिकरणांना ‘तडका’…

मुंबई : khabarbat News Network उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे

bachchu kadu

बच्चू कडू यांचा दावा… म्हणाले, राज्यात यंदा ‘खिचडी’ सरकार

अमरावती : विशेष प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार येईल, शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

  पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.  ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या.

अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

  पुणे : khabarbat News Network वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला. अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

  मुंबई : khabarbat News Network विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज

अन्य बातम्या

Translate »