
महापालिका निवडणूक दिवाळीनंतरच!
संभाजीनगर : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील सुनावणी ४ मार्चला होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील आठवड्यात आरक्षणासंदर्भात अंतिम निकाल आला तरी या उन्हाळ्यात (दि. ३१ मेपूर्वी) मनपा निवडणूक घेणे अशक्य आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होऊ शकतात, असे निवडणूक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हे पण वाचा…. Aashiqui