khabarbat

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Objection on talathi exam result

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत

ambejogai (Beed) murder

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव

chagan bhujbal

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

  मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामाध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठीची याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. १९९४ चा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा आणि ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करा, अशी मागणी सराटे यांनी सुनावणी दरम्यान केली.

BJP Tweet : ‘मी पुन्हा येईन’ कहाणी में ट्विस्ट हैं … फडणवीसांचा खुलासा, मात्र शिंदे गटात नाराजी

  राजनीती / नितीन सावंत अलीकडेच भाजप प्रदेश कार्यालयाने एक व्हिडिओ ट्विट केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला की त्यांना संकटात टाकण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला? हे स्वतः फडणवीसच सांगू शकतील. ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे संकेत देण्यासाठी प्रदेश भाजपच्या अतिउत्साही

pankaja munde delivering speech at bhagwan gad in beed district.

BJP ला पंकजा मुंडे यांची दखल घेणे भाग पडणार !

दसरा मेळाव्यात दिसला संभ्रमाचा कल्लोळ! वार्तापत्र / नितीन सावंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्कवर मेळावा घेतला तर शिंदे सेनेने आझाद मैदानात आपला दुसरा दसरा मेळावा साजरा केला. समस्त वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाबा (bhagwan baba) यांच्या गडावर (सावरगाव) भाजप नेत्या पंकजा (pankaja munde) मुंडे यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथेप्रमाणे राष्ट्रीय

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास

maharashtra cabinet expansion

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

  होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या

NCP leader jayant patil

NCP : जयंत पाटील म्हणाले, जातीनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला

Objection on talathi exam result

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत

ambejogai (Beed) murder

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव

chagan bhujbal

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

  मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामाध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठीची याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. १९९४ चा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा आणि ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करा, अशी मागणी सराटे यांनी सुनावणी दरम्यान केली.

BJP Tweet : ‘मी पुन्हा येईन’ कहाणी में ट्विस्ट हैं … फडणवीसांचा खुलासा, मात्र शिंदे गटात नाराजी

  राजनीती / नितीन सावंत अलीकडेच भाजप प्रदेश कार्यालयाने एक व्हिडिओ ट्विट केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला की त्यांना संकटात टाकण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला? हे स्वतः फडणवीसच सांगू शकतील. ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे संकेत देण्यासाठी प्रदेश भाजपच्या अतिउत्साही

pankaja munde delivering speech at bhagwan gad in beed district.

BJP ला पंकजा मुंडे यांची दखल घेणे भाग पडणार !

दसरा मेळाव्यात दिसला संभ्रमाचा कल्लोळ! वार्तापत्र / नितीन सावंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवाजी पार्कवर मेळावा घेतला तर शिंदे सेनेने आझाद मैदानात आपला दुसरा दसरा मेळावा साजरा केला. समस्त वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाबा (bhagwan baba) यांच्या गडावर (सावरगाव) भाजप नेत्या पंकजा (pankaja munde) मुंडे यांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच प्रथेप्रमाणे राष्ट्रीय

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास

maharashtra cabinet expansion

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

  होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या

NCP leader jayant patil

NCP : जयंत पाटील म्हणाले, जातीनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला

अन्य बातम्या

Translate »