The Vaccine War : कोरोनाच्या विषाणूंवर तुटून पडलेल्या संशोधकांच्या संघर्षाची कहाणी !

The Vaccine War : कोरोनाच्या विषाणूंवर तुटून पडलेल्या संशोधकांच्या संघर्षाची कहाणी !

कोरोनाच्या काळातील संघर्ष आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी ज्या जैव संशोधकांनी आपले सर्वस्व पणाला लावले, ज्या संघर्षाला तोंड दिले. त्याची नोंद फारशी घेतली गेली नाही, ते सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. म्हणूनच विवेक अग्निहोत्रींचा (the vaccine war) ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा सिनेमा सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत…

आता सूर्यावर स्वारी !

आता सूर्यावर स्वारी !

चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर इस्रोने पुढच्या मोहिमेची तारीख जाहीर केली आहे. मिशन आदित्य एल-१ हे येत्या २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंतराळात झेपावणार आहे. मिशन आदित्यच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करणार आहेत. फायद्याची बातमी म्हणजे khabarbat.com

नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार

नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार

  मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे. RIL बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार आहेत. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी…

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा…

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा…

कोरोना आता नव्या अवतारात; डोकेदुखी, थकवा, सर्दी, खोकला ही आहेत लक्षणे

कोरोना आता नव्या अवतारात; डोकेदुखी, थकवा, सर्दी, खोकला ही आहेत लक्षणे

कोरोना आता नव्या अवतारात जगभर एन्ट्री करणार असल्याची वर्दी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भलेही कोरोनाची तीव्रता कमी झालेली दिसत असेल परंतु तो अजून नामशेष झालेला नाही. पुन्हा एकदा थैमान घालण्यासाठी तो नव्या रूपात सज्ज झाला आहे. कोरोनाचा विषाणू त्याचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला. बीए.२.८६…