cough syrup : खोकल्याच्या औषध प्रकरणी कारवाई

cough syrup : खोकल्याच्या औषध प्रकरणी कारवाई

नवी दिल्ली I ताश्कंदमधील भारतीय दूतावासाने उझबेकिस्तानमधील १८ मुलांचा एका भारतीय कंपनीने बनवलेले खोकल्याचे औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याबद्दल आपली भूमिका मांडली आहे. ताश्कंदमध्ये, भारताने सांगितले की उझबेकिस्तानमधील मुलांच्या मृत्यूमुळे ते दु:खी आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने या संदर्भात भारत सरकारच्या संबंधित युनिटशी संपर्क साधला आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. भारतीय…