
परळी औष्णिक केंद्रातील कर्मचा-यांचा स्थलांतरावर भर!
१५० कर्मचा-यांची बदली; गुन्हेगारीचा स्थानिक बाजारपेठेला धक्का बीड : विशेष प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी, राखेचे राजकारण अन् गुंडगिरीचे नवनवे प्रकरण समोर येत आहेत. अशातच राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचा-यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी थर्मल