khabarbat

ब्लॉग

ब्लॉग

Kashmir has a tourism industry worth around Rs 12,000 crore, but this attack has put a major dent in that development journey.

Tourism industry worth Rs. 12,000 crore, 2.5 lakh jobs at risk in Kashmir

Shripad Sabnis | Beyond the News The brutal terrorist attack on tourists is not just an attack on innocent tourists but a direct attack on Kashmir’s cultural heritage, its soul and the livelihood of millions of Kashmiris. Every year, crores of tourists visit Srinagar for sightseeing. The people of Srinagar and Kashmir earn money from

मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड

मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड

बु-हाणपुर : प्रतिनिधी छावा सिनेमानंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बु-हाणपूरला खूप महत्व आले आहे. तेथील लोकांना बु-हाणपूरच्या किल्ला परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आहे, यामुळे अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजुबाजुच्या परिसरात बॅटरी, मेटल डिटेक्टर घेऊन खोदाई सुरु केली. पोलिसांना समजेपर्यंत सकाळ झाली होती. या काळात काही लोकांना सोने मिळाल्याचे

The people of Bhatpore village in Gujarat have a different mindset. More than 90 percent of the people in this village marry for love.

Aashiqui | आशिक मिजाज लोकांचे अनोखे गाव; जिथे इश्क पे कोई जोर नहीं!

  Special Story सुरत : विशेष प्रतिनिधी गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण

NDA | पहिल्यांदाच २१ राज्य, ९२ कोटी जनतेची ‘एनडीए’ला साथ!

  Special Report दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय चेहरा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी १९ राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशात ‘एनडीए’ सरकारचे राज्य शासन आहे. २१ पैकी सहा राज्यात ‘एनडीए’च्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर १५ राज्यात भाजपाच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘एनडीए’कडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता

AAP

‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….

विश्लेषण । श्रीपाद सबनीस जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली? याची कारणमीमांसा सुरू झाली असून दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे…. भ्रष्टाचाराचे आरोप मागील पाच वर्षांत आम आदमी पक्षावर

For the first time in history, a wedding ceremony was held at the Rashtrapati Bhavan.

राष्ट्रपती भवनात इतिहासात पहिल्यांदाच लग्नसोहळा…

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आपल्या लग्नाचं ठिकाणी एकदम हटके असायला हवे, असा विचार बरेच जण करतात. त्यातून डेस्टिनेशन वेडिंग हा पर्याय पुढे आला. पण, ज्या ठिकाणाबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, तिथे लग्न करणे कुणालाच शक्य नाही. हे ठिकाण आहे राष्ट्रपती भवन आणि तिथे एका अधिकारी महिलेचं लग्न होणार आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा

The first Kumbh Mela after India's independence was the 1954 Kumbh Mela. At that time, about 800 people died in a stampede. In 1986, at least 200 people lost their lives when a stampede occurred at the Kumbh Mela.

stampede in kumbh mela। १९५४ च्या चेंगराचेंगरीत हत्ती उधळला, ८०० भाविक दगावले; १००० जखमी

प्रयागराज : विशेष प्रतिनिधी महाकुंभमेळाव्यात आज (29 Jan. 2025) मौनी अमावस्येला अमृत स्रान करण्यासाठी संगम किना-यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणा-या कुंभमेळ्यातील इतिहासात अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. कुंभमेळ्यात

अदानींच्या खलबतखान्यात महाराष्ट्राच्या नव्या राजकीय मांडणीची तयारी

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पुढील ५ वर्षे कोणतेही ‘भवितव्य’ दिसत नसल्याने शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने शरद पवार गट आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागे वाटाघाटींना सुरुवात झाली आहे. या गुप्त वाटाघाटींमध्ये पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचा सहभाग असल्याचे समोर आले. भाजप आणि

संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगर : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, २०२५ मध्ये होणा-या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयारीत आहेत. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, तर भाजपनेही स्वबळावर लढण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है!

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है….

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळविला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलले. महायुतीच्या विजयात

Kashmir has a tourism industry worth around Rs 12,000 crore, but this attack has put a major dent in that development journey.

Tourism industry worth Rs. 12,000 crore, 2.5 lakh jobs at risk in Kashmir

Shripad Sabnis | Beyond the News The brutal terrorist attack on tourists is not just an attack on innocent tourists but a direct attack on Kashmir’s cultural heritage, its soul and the livelihood of millions of Kashmiris. Every year, crores of tourists visit Srinagar for sightseeing. The people of Srinagar and Kashmir earn money from

मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड

मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड

बु-हाणपुर : प्रतिनिधी छावा सिनेमानंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बु-हाणपूरला खूप महत्व आले आहे. तेथील लोकांना बु-हाणपूरच्या किल्ला परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आहे, यामुळे अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजुबाजुच्या परिसरात बॅटरी, मेटल डिटेक्टर घेऊन खोदाई सुरु केली. पोलिसांना समजेपर्यंत सकाळ झाली होती. या काळात काही लोकांना सोने मिळाल्याचे

The people of Bhatpore village in Gujarat have a different mindset. More than 90 percent of the people in this village marry for love.

Aashiqui | आशिक मिजाज लोकांचे अनोखे गाव; जिथे इश्क पे कोई जोर नहीं!

  Special Story सुरत : विशेष प्रतिनिधी गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण

NDA | पहिल्यांदाच २१ राज्य, ९२ कोटी जनतेची ‘एनडीए’ला साथ!

  Special Report दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय चेहरा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी १९ राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशात ‘एनडीए’ सरकारचे राज्य शासन आहे. २१ पैकी सहा राज्यात ‘एनडीए’च्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर १५ राज्यात भाजपाच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘एनडीए’कडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता

AAP

‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….

विश्लेषण । श्रीपाद सबनीस जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली? याची कारणमीमांसा सुरू झाली असून दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे…. भ्रष्टाचाराचे आरोप मागील पाच वर्षांत आम आदमी पक्षावर

For the first time in history, a wedding ceremony was held at the Rashtrapati Bhavan.

राष्ट्रपती भवनात इतिहासात पहिल्यांदाच लग्नसोहळा…

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आपल्या लग्नाचं ठिकाणी एकदम हटके असायला हवे, असा विचार बरेच जण करतात. त्यातून डेस्टिनेशन वेडिंग हा पर्याय पुढे आला. पण, ज्या ठिकाणाबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, तिथे लग्न करणे कुणालाच शक्य नाही. हे ठिकाण आहे राष्ट्रपती भवन आणि तिथे एका अधिकारी महिलेचं लग्न होणार आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा

The first Kumbh Mela after India's independence was the 1954 Kumbh Mela. At that time, about 800 people died in a stampede. In 1986, at least 200 people lost their lives when a stampede occurred at the Kumbh Mela.

stampede in kumbh mela। १९५४ च्या चेंगराचेंगरीत हत्ती उधळला, ८०० भाविक दगावले; १००० जखमी

प्रयागराज : विशेष प्रतिनिधी महाकुंभमेळाव्यात आज (29 Jan. 2025) मौनी अमावस्येला अमृत स्रान करण्यासाठी संगम किना-यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणा-या कुंभमेळ्यातील इतिहासात अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. कुंभमेळ्यात

अदानींच्या खलबतखान्यात महाराष्ट्राच्या नव्या राजकीय मांडणीची तयारी

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पुढील ५ वर्षे कोणतेही ‘भवितव्य’ दिसत नसल्याने शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने शरद पवार गट आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागे वाटाघाटींना सुरुवात झाली आहे. या गुप्त वाटाघाटींमध्ये पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचा सहभाग असल्याचे समोर आले. भाजप आणि

संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगर : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, २०२५ मध्ये होणा-या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयारीत आहेत. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, तर भाजपनेही स्वबळावर लढण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है!

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है….

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळविला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलले. महायुतीच्या विजयात

अन्य बातम्या

Translate »