Indian doctors have succeeded in completely curing blood cancer in just nine days.

CAR T-cell therapy | अवघ्या ९ दिवसांत Blood Cancer पूर्णपणे बरा होणार!

नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय डॉक्टरांनी अवघ्या नऊ दिवसांत रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) पूर्णपणे बरा करण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच CAR-T पेशी रुग्णालयातच तयार करून थेट रुग्णाला देण्यात आल्या. दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने ही वैद्यकीय क्षेत्रातील मोठी कामगिरी केली आहे. या उपचारानंतर ८० टक्के रुग्णांमध्ये १५ महिन्यांनंतरही कर्करोग पुन्हा दिसून आला नाही,…

Number of people leaving their current job in search of a better salary. But due to the Supreme Court's decision, doing so could be costly.

Jobs | झटपट नोक-या सोडणे महागात पडणार! प्रशिक्षण खर्च वसूल करण्याचा कंपनीला अधिकार

  नवी दिल्ली : प्रतिनिधी चांगल्या पगारासाठी हातातील नोकरी सोडून दुस-या कंपनीत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे असे करणे महागात पडू शकते. एका प्रकरणाच्या निकालात कोर्टाने म्हटले की, असे करणा-यावर नोकरी देणारी कंपनी सर्व्हिस बॉण्ड लागू करून शकते तसेच याचा भंग केल्यास कर्मचा-याकडून प्रशिक्षणाचा खर्च वसूल करू शकते. कोर्टाने मागच्या आठवड्यात दिलेल्या…

corona virus

Corona spread up | ११ राज्यांत कोरोनाचा फैलाव; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका

  नवी दिल्ली : प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आतापर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह ११ राज्ये प्रभावित झाली आहेत. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. कोरोनाची ही नवीन स्ट्रेन कोविड १९ च्या पहिल्या आणि दुस-या म्युटेशन्सइतकी संसर्गजन्य नसू शकते. परंतु इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम…

Protest in Sindh | सिंधचे पाणी पेटले; गृहमंत्र्याच्या घरासह शेकडो वाहने खाक

Protest in Sindh | सिंधचे पाणी पेटले; गृहमंत्र्याच्या घरासह शेकडो वाहने खाक

नौशहरो : News Network पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहेत. भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे. जनतेचा असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्यांचे घर पेटवून दिले आहे. आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत असून या आंदोलनात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक…