Mayawati has targeted the Congress by saying that it has become clear that the Congress has been plotting to end their reservation for years.

SC, ST, OBC आरक्षण संपविण्याचे कॉँग्रेसचे कारस्थान : मायावती

khabarbat News Network नवी दिल्ली | जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू, असे कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगत मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. New Delhi | When India’s condition…

OBC Reservation : मराठा, ओबीसी आंदोलन सरकारच्या गळ्यात गुंतणार!

OBC Reservation : मराठा, ओबीसी आंदोलन सरकारच्या गळ्यात गुंतणार!

    ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’ सरकार पुरस्कृत : जरांगे   khabarbat News Network   संभाजीनगर : आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (OBC) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणा-यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणत आहे; असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना…

Maratha Reservation :  राजकीय साठमारीत मराठ्यांचा गोंधळ!

Maratha Reservation : राजकीय साठमारीत मराठ्यांचा गोंधळ!

विश्लेषण  |  श्रीपाद सबनीस    मराठा समाज अलिकडच्या काळात जेवढा अशांत दिसतो आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अस्वस्थ आणि आत्यंतिक संभ्रमित आहे. किंबहुना तो गोंधळून गेला आहे. याचे सामाजिक आणि राजकीय असे दूरगामी परिणाम होणार हे कोणीही नाकारू शकणार नाही. मुळात गरीब मराठा समाज आणि स्वजातीय सगे-सोयरे शैक्षणिक तसेच अन्य सुविधांपासून वंचित राहत होते, त्यामुळे…

chagan bhujbal

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

  राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात…

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

विश्लेषण / श्रीपाद सबनीस     खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

Reservation : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी

  मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामाध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठीची याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. १९९४ चा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा आणि ओबीसींचे नव्याने सर्व्हेक्षण करा, अशी मागणी सराटे यांनी सुनावणी दरम्यान केली….

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास…

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

  राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha reservation) लढा तीव्र होत आहे. अशातच राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदीची तपासणी सुरू आहे. एकट्या जालना (jalna) जिल्ह्यात आतापर्यंत २७ वर्षांच्या रेकॉर्ड तपासणीत तब्बल ३ प्रकारच्या २,५०० नोंदी निदर्शनास आल्या आहेत. विशेष म्हणजे तीन प्रकारच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता ता. १२ ऑक्टोबर रोजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अजून काय…

MP govt. hike in womens reservation in govt. jobs

Reservation Hike : सरकारी नोकऱ्यांत आता महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण !

  पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (election) आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांच्या आरक्षणामध्ये (reservation) वाढ करण्यात आली. आता महिलांना राज्यात ३५ टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मध्य प्रदेश (madhya predesh) मध्ये शिवराज सिंह चौहान यांनी…