Raj Thackeray's statement in the run-up to the elections has given a tremendous 'hit' to the political parties in the state. After changing the tone of going with the BJP earlier, Raj Thackeray has made an explosive statement that 'enemies come together, why not us?'

पहा! राज ठाकरेंनी दिला राजकीय समिकरणांना ‘तडका’…

मुंबई : khabarbat News Network उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे…

Latur Gramin Election | लातूर ग्रामीणमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत

Latur Gramin Election | लातूर ग्रामीणमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत

लातूर | विशेष प्रतिनिधी लातूर विधानसभा मतदारसंघाची २००८ साली विभागणी करुन लातूर ग्रामीण या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघात चार प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेसने दुस-यांदा संधी दिली आहे….

Mahim election | माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडणार?

Mahim election | माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडणार?

  मुंबई : khabarbat News Network माहीम या विधानसभा मतदारसंघातील विजयाचा हलवा पटकाविण्यासाठी ‘राज’पुत्र अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, विद्यमान शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत हे तिघे सरसावले आहेत. या कठीण कसोटीत माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडेल का? याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. Amit Thackeray,…

raj thakery

Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?

वार्तापत्र / नितीन सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अचानक सक्रिय झाले. राज्यातील टोलचा प्रश्न त्यांनी पुन्हा हाती घेतला. यापूर्वी मुंबई एन्ट्री पॉईंट सोडून राज्यभरातील छोटे टोलनाके छोट्या वाहनांसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने टोलमुक्त केले होते. याचे श्रेय भाजपने घेतलेच पण ही टोलमुक्ती आपल्यामुळे झाली असा दावा राज ठाकरे अद्यापही करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई…