मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे…

The Vaccine War will be realease on 28th Sept. 2023

The Vaccine War : कोरोनाच्या विषाणूंवर तुटून पडलेल्या संशोधकांच्या संघर्षाची कहाणी !

कोरोनाच्या काळातील संघर्ष आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी ज्या जैव संशोधकांनी आपले सर्वस्व पणाला लावले, ज्या संघर्षाला तोंड दिले. त्याची नोंद फारशी घेतली गेली नाही, ते सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. म्हणूनच विवेक अग्निहोत्रींचा (the vaccine war) ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा सिनेमा सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत…

आता सूर्यावर स्वारी !

आता सूर्यावर स्वारी !

चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर इस्रोने पुढच्या मोहिमेची तारीख जाहीर केली आहे. मिशन आदित्य एल-१ हे येत्या २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंतराळात झेपावणार आहे. मिशन आदित्यच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करणार आहेत. फायद्याची बातमी म्हणजे khabarbat.com

नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार

नीता अंबानी Reliance मधून पायउतार; Jio Bharat फोन लाँच करणार

  मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे. RIL बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार आहेत. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी…

12th student

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा…

uddhav thakery given speech at public meeting at Nanded

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा…

Pirola, the new COVID variant, may infect more people than previous strains.

कोरोना आता नव्या अवतारात; डोकेदुखी, थकवा, सर्दी, खोकला ही आहेत लक्षणे

कोरोना आता नव्या अवतारात जगभर एन्ट्री करणार असल्याची वर्दी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भलेही कोरोनाची तीव्रता कमी झालेली दिसत असेल परंतु तो अजून नामशेष झालेला नाही. पुन्हा एकदा थैमान घालण्यासाठी तो नव्या रूपात सज्ज झाला आहे. कोरोनाचा विषाणू त्याचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला. बीए.२.८६…

औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !

औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !

स्वामी रामानंद तीर्थ 22 जानेवारी 1972 ला कालवश झाले. आता तर ते अक्षरशः काळाच्या उदरात सामावून गेले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.  हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, म. गांधी-वल्लभभाई पटेल यांच्या कणखर वैचारिकतेचा वारसा सांभाळत निजामशाहीतून मराठवाडा विभागाला मुक्ती देणारे धुरंधर नेते, आणि स्वातंत्र्यानंतर सत्तेपासून दूर राहून रचनात्मक कामात रमणारे, कोणतेही पाश, मोहमाया न बाळगणारे संन्यासी….

या, जिव्हाळा जपणारे घर पाहू या!!

या, जिव्हाळा जपणारे घर पाहू या!!

घर म्हटले की, अत्याधुनिक सुविधा हव्याच. सुलभ रचना आणि प्रशस्त स्पेस पण हवी. महत्वाचं म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरण तर हवेच. शहरापासून हाकेच्या अंतरावर घर असायला हवं, तर मग… असा जिव्हाळा जपणाऱ्या घराचा पत्ता आहे… साई रेसिडेन्सी Annex Plot No. 14 A, गट नंबर 102, हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी, औरंगाबाद. (छत्रपती संभाजीनगर) Call : 82088 81888/96650 61941…

२२ अब्जाधीशांनी गमावले ३०,०१,९८,३१,५८,००० रुपये

२२ अब्जाधीशांनी गमावले ३०,०१,९८,३१,५८,००० रुपये

  जगभरातील शेअर बाजारात (stock market) बुधवारी मोठी घसरण झाली. त्यामुळे २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत देखील एकाच  वेळी मोठी घसरण पहायला मिळाली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत सामुहिक ३ लाख कोटी रुपयांची म्हणजेच ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नोल्ट यांचे सर्वाधिक नुकसान झाले; तर भारतातील (Ambani) अंबानी, अदानी (Adani) यांच्यासह टॉप…