Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची…

Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी

Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी

नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला….

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम आखला आहे. अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी व तिच्या उपनद्या (मराठवाडा), कृष्णा, भीमा व तिच्या उपनद्या (पश्चिम महाराष्ट्र), नाग व अन्य नद्या (विदर्भ), पंचगंगा (दक्षिण महाराष्ट्र) अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. या प्रत्येक नदीची काही…