Digitization : ६५ लाख नोकऱ्या निर्माण होणार डिजिटल क्षेत्रात!

Digitization : ६५ लाख नोकऱ्या निर्माण होणार डिजिटल क्षेत्रात!

नवी दिल्ली : मँकिंसे ग्लोबल इंस्टिट्यूट (एमजीआय) च्या अहवालानुसार डिजिटल मार्केटिंग सेक्टरमध्ये २०२५ पर्यंत ६०-६५ लाख नोकऱ्याची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला कुशल कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे १२ वी, पदवी नंतर डिजिटल मार्केटींग क्षेत्रात करिअरची उत्तम संधी आहे. १५ वर्षांपूर्वी या डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्र अस्तितत्वात नव्हते. किंबहुना डिजिटल क्षेत्राचा दबदबा आणि विस्तार…

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

सीमा वादाच्या मुळाशी, पाणी प्रश्नाचा तिढा !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे मूळ पाणी प्रश्नात दडलेले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांचे हित जपले. जत आणि परिसरातील सुपीक जमिनीला पाणी मिळणार नाही याच पद्ध्तीने धोरणे राबवली. उद्धव ठाकरे यांनी तर या विषयाला हात घातला नाही. हा सीमावाद आता जनतेचा राहिला नसून राजकारणाचा मुद्धा बनला आहे. या पार्श्वभूमीवरील हा संपादित लेख… – समाधान…