‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

‘सैनिक हो तुमच्यासाठी….’ ५५ व्या प्रयोगाकडे वाटचाल !!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करुन १७४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. अजमल कसाब या पाकिस्तान समर्थित अतिरेक्याने आपल्या काही साथीदारांसह अंधाधुंद गोळीबार करुन रक्ताचा सडा पाडला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेलेली आहे. पण या घटनेची जखम आपल्या काळजातून व्यक्त करुन त्याची स्मृती ताजी ठेवून आपल्या मनात देशभक्तीची जाणीव…