Business : ‘स्त्री उद्योग वर्धीनी’चा कल्याणी पुरस्कार ‘सोहं गृह उद्योग’ला

Business : ‘स्त्री उद्योग वर्धीनी’चा कल्याणी पुरस्कार ‘सोहं गृह उद्योग’ला

औरंगाबाद : मुंबईतील स्त्री उद्योग वर्धीनी या संस्थेद्वारे या वर्षीच्या चौथ्या राज्यस्तरीय ‘कल्याणी’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. औरंगाबादच्या सोहं गृह उद्योगला हा पुरस्कार मिळाला.  संचालिका सौ. निता श्रीपाद सबनीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  दरम्यान, यापूर्वी सोहं गृह उद्योगला ‘मसिआ’ने सन्मानित केले आहे. ज्या महिला जिद्दीने स्वतःचा व्यवसाय उभारतात आणि यशस्वीपणे चालवतात त्यांच्या कार्याचा गौरव…